
गेल्या काही वर्षांत मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, घोडबंदर…
गेल्या काही वर्षांत मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, घोडबंदर…
वसई तालुक्यातील विरार पश्चिमेला चिखलडोंगरे रोड लगत पूर्वी च्या ‘खडकीबंदर’ व आताच्या मारंबळपाडा गावच्या वेशीवर श्री सोनुबाई भवानी मंदिर सुमारे…
विरार पश्चिमेच्या अर्नाळा किल्ल्यातील प्रसिद्ध कालिका देवी मंदिरातही घटस्थापना करून जागर सुरू करण्यात येत आहे.
विरार येथील जीवधन गडावर सुप्रसिद्ध असलेल्या जीवदानी देवीचा नवरात्री उत्सवानिमित्ताने नऊ दिवस जागर केला जात आहे.
वसई-विरार महापालिका स्थापन होऊन १४ वर्षे उलटली तरीही येथील विविध कामांचे नियोजन अगदी शून्यच आहे.
अलीकडेच महावितरणने एकाच दिवशी ८४ वीजचोरीच्या घटना उघडकीस आणल्या आहेत.
मागील काही वर्षांपासून शहरात इतर अपघाताच्या घटनेपेक्षा रस्ते अपघातामुळे मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.
वसई- विरारमधील पूर्व आणि पश्चिम भाग जोडण्यासाठी तसेच शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पाच ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत.
मुख्य जलवाहिन्यांपाठोपाठ आता शहरांतर्गत असलेल्या जलवाहिन्यांवर जलमापके बसविली जाणार आहेत.
पावणेतीन वर्षांत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सहा हजार १५ इतक्या परवान्यांचे वाटप करण्यात आले.
वसई विरार मध्ये नवीन वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मागील दहा महिन्यात शहरात ६१ हजार वाहने खरेदी करण्यात…
मीठ तयार होण्यास पाण्याची डिग्री तयार होत नसल्याने त्याचा परिणाम हा मीठ उत्पादनावर होऊ लागला आहे.