
शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यावर माती वाहतूक करणारी वाहने ही चिखल पसरवू लागले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या चाकांना लागून मोठ्या प्रमाणात…
शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यावर माती वाहतूक करणारी वाहने ही चिखल पसरवू लागले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या चाकांना लागून मोठ्या प्रमाणात…
अवघ्या पाच महिन्यातच दहिसर टोल नाका ते विरार फाटा या दरम्यानच्या हद्दीत ८३ अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे…
पश्चिम रेल्वेवरील विविध ठिकाणच्या रेल्वे स्थानकातून रेल्वे प्रवाशांकडून रूळ ओलांडून धोकादायक प्रवास करण्याचे प्रकार सुरूच आहे. रेल्वे रूळ ओलांडून प्रवास केला…
उद्योग जिवंत ठेवण्यासाठी मुख्यतः आवश्यक असलेली वीज योग्य रित्या उपलब्ध होत नसल्याने येथील उद्योग संकटात सापडू लागले आहे आहे.
सद्यस्थितीत पालिकेच्या परिवहन विभागात १४७ बसेस असून त्यांच्या मार्फत ३६ मार्गावर ही सेवा दिली जात आहे. दररोज या बसेस मधून ६० ते…
करोनाचे संकट व भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये याच दृष्टीने शासनाकडून जिल्हास्तरावर प्राणवायू प्रकल्प उभारण्याचे आदेश देण्यात आले होते. या
दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे वसई-विरार लोकल मार्गावर प्रचंड गर्दी उसळत असून, प्रवाशांना दररोज लटकत आणि जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत…
वसई पूर्वेच्या भागात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याने मंगळवारी गोवालीस इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या सभागृहात कामण यासह विविध भागांतील उद्योजक व…
दिवसातून दररोज चार ते पाच वेळा कोणत्या न कोणत्या कारणामुळे तरी वीज जाते. यामुळे कारखान्यातील कामकाज ठप्प होतो
लोकल मध्ये उभे राहण्यासही जागा नसल्याने अनेक प्रवासी लोकलच्या दरवाज्यात लटकून प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वसई विरार शहरात मियावाकी वनांचे जंगल तयार करण्यावर पालिकेने भर दिला आहे. आतापर्यंत पालिकेने शहरातील आठ ठिकाणी ९ हजार ६३१…
वसई विरार शहरातील वाढता प्लास्टिकचा वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेने कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यावर भर दिला…