सांडपाण्याचे नियोजन नसल्याने घाणीचे साम्राज्य; डेंग्यू, मलेरियाच्या भीतीने रहिवासी धास्तावले.
सांडपाण्याचे नियोजन नसल्याने घाणीचे साम्राज्य; डेंग्यू, मलेरियाच्या भीतीने रहिवासी धास्तावले.
गेल्या तीन महिन्यांत ५ ते ६ मुलांचा या खाणींमधील पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, प्रशासकीय दुर्लक्ष आणि सुरक्षेचा अभाव यामुळे…
सार्वजनिक वाहतुकीचा अभाव आणि वाढत्या नागरीकरणामुळे पालघर जिल्ह्यासह वसई-विरारमध्ये खासगी वाहने आता चैनीपेक्षा गरज बनली असून त्यामुळे रस्त्यांवर अभूतपूर्व ताण…
यात सर्वाधिक ४५ हत्या वसई-विरार भागात झाल्या असून, किरकोळ वाद, अनैतिक संबंध आणि कौटुंबिक वादातून हे रक्ताचे पाट वाहिल्याचे समोर…
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पावसाळी पूरस्थिती टाळण्यासाठी सुरू असलेले गटाराचे काम सध्या प्रवाशांच्या जिवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाढते अनधिकृत नागरीकरण, नायजेरियन टोळ्यांचा धुमाकूळ आणि अपुरे पोलीस संख्याबळ यामुळे सर्वसामान्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने आता सर्व दगड खाणींना संरक्षक जाळ्या बसवणे बंधनकारक केले असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा…
वसईतील १५८७ ग्राहकांनी आपल्या घरांच्या छतावर सौर पॅनल बसवले असून, यातून आतापर्यंत ७.३६ मेगावॅट वीज निर्मिती होत आहे.
याला आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी सुध्दा सकारात्मक प्रतिसाद दिला असून ज्या ज्या भागात जागेची मागणी आहे त्या तपासून घेतल्या जातील…
नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात विविध पर्यटन क्षेत्र विकसित करण्यासाठी विशेष निधीचे नियोजन करण्यात आले आहे.
महावितरणच्या वसई मंडळाच्या अंतर्गत वसई विरार व वाडा विभागात वीज पुरवठा केला जातो. शहरात घरगुती, व्यवसायिक, शासकीय, औद्योगिक असे १०…
वसई विरार महापालिकेने नालासोपारा येथील निळेमोरे येथे धारणतलावासाठी जागा आरक्षित केली आहे. त्या आरक्षित जागेतील चार एकर जागेत सांडपाणी प्रक्रिया…