
पर्यावरण पूरक सजावटी सोबतच आता गणेशोत्सवात गणपतीसाठी नैसर्गिक विविधरंगी फुलांपासून तयार केलेल्या फुलांच्या कंठ्यांचा ट्रेंड आता पहायला मिळत आहे.त्यामुळे सध्या…
पर्यावरण पूरक सजावटी सोबतच आता गणेशोत्सवात गणपतीसाठी नैसर्गिक विविधरंगी फुलांपासून तयार केलेल्या फुलांच्या कंठ्यांचा ट्रेंड आता पहायला मिळत आहे.त्यामुळे सध्या…
विरार रमाबाई अपार्टमेंट ही धोकादायक इमारती कोसळून १७ जणांचा बळी गेल्यानंतर शहरातील अन्य धोकादायत इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
आतापर्यंत १६जणांना या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. यात ९ जण जखमी आहेत तर ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने…
शहरातील उद्याने ही शहर सौंदर्य व नागरी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जातात. मात्र त्या उद्यानांची देखभाल करण्याऐवजी त्यांकडे दुर्लक्ष…
वसई विरार शहरात यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी महापालिका सज्ज झाली आहे.
श्रीगणेशाची मूर्ती अधिकच आकर्षक वाटावी यासाठी ग्राहकही आता फेटे, धोतर व पगडी तसेच हिऱ्यांची सजावट करवून घेत आहेत.
शहराची लोकसंख्या, नागरीकरण दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर गृहसंकुले उभारली जात आहेत. हे करत असताना प्रशासनाकडून शहराची नैसर्गिक…
बांधकाम व्यावसायिकांच्या लाभासाठी आरक्षणे बदलण्याचा प्रयत्न त्यांना ईडीच्या जाळ्यात अडकवून गेला असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
वसई विरार शहरात ४१ अनधिकृत बांधकाम प्रकरणानंतर शहरातील बांधकाम घोटाळ्याची प्रकरणे ईडीच्या तपासातून समोर आली आहेत.
राज्यात विविध प्रश्नांची राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे. अशा गदारोळात वसईबद्दल आत्मीयता असणारे, पर्यावरणाबद्दल असलेले प्रेम आणि ते टिकविण्यासाठी धडपड…
नऊशेहून अधिक मंजूर पदे असूनही सद्यस्थितीत केवळ ६५५ इतकेच मनुष्यबळ उपलब्ध आहे.
वसई विरार महापालिकेने विविध प्रकल्प व उद्याने, खेळाची मैदाने यासाठी आठशेहून अधिक भूखंड आरक्षित केले आहेत. या आरक्षित भूखंडातून आतापर्यंत…