
विरार पश्चिमेच्या नानभाट रस्त्यावर असलेल्या गॉड ब्लेस बंगला येथे राहणाऱ्या एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी आणल्या होत्या.
विरार पश्चिमेच्या नानभाट रस्त्यावर असलेल्या गॉड ब्लेस बंगला येथे राहणाऱ्या एका शिक्षिकेने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी आणल्या होत्या.
वाढत्या अनधिकृत बांधकामामुळे येथील नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होऊन येथील निसर्ग संपदा धोक्यात सापडू लागली आहे.
देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरीही गोर गरीब नागरिकांना त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करावा लागत आहे.
वसई -भाईंदर या भागातील नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे फेब्रुवारी २०२४ पासून वसई- भाईंदर दरम्यान रोरो सेवा सुरूकरण्यात आली आहे.
मागील चार वर्षांपासून रखडलेल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाचे काम अखेर पूर्ण झाले आहे. हे वसईतील अत्याधुनिक सुविधायुक्त असलेले एकमेव रुग्णालय असून या…
वसई विरार शहरात वीज चोरीच्या घटना वाढत आहे. महिन्याला सरासरी १ कोटी रुपायांची वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे.
वसई विरार शहराची लोकसंख्या पुढील २० वर्षात ४५ लाख होणार असून अनेक समस्या निर्माण होऊन शहराचे नियोजन कोलमडणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धर्तीवरील जलतरण तलाव अशी ख्याती असलेल्या विरारच्या जलतरण तलावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मागील नऊ वर्षांपासून जिल्हा परिषदेची पालिकेच्या हद्दीत येत असलेली आरोग्य केंद्र हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजूनही हा तिढा सुटला नसून त्या…
अनधिकृत बांधकांमामुळे वसईतील हरित पट्टा नष्ट होऊ लागला आहे. शहरातील बकाल पणा वाढत सर्वसामान्यांना दैनंदिन सोयीसुविधांसाठी झगडावं लागत आहे.
वसई विरार शहरात परवाने खुले होताच रिक्षांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच काही रिक्षाचालक हे बेशिस्तपणे रिक्षा चालवित असल्याने विविध…
मानवी आयोगाने फटकारल्या नंतर महावितरणला जाग; साडेतीन हजार वीज पेट्या बंदिस्त