
चोथे यांनी जवळपास चाळीस वर्षांनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.
चोथे यांनी जवळपास चाळीस वर्षांनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.
प्रशासकीय कामांच्या संदर्भात तक्रारी करणाऱ्या नागरिकांची गर्दी पाहून बावणकुळे यांनीही वार्ताहर बैठकीत आश्चर्य व्यक्त केले.
शिवसेनेचे जिल्हयातील प्रमुख नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी गोरंट्याल यांनी…
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे.
काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्यालच नव्हे तर राष्ट्रवादीचे (शरद पवार) अनेक जण भाजप प्रवेशासाठी उत्सुक आहेत असे भाजपचे जिल्हा अध्यक्ष…
परतूर तालुक्यातील वाटूर गावात आयोजित ‘ घर -घर सोलार ‘ कार्यक्रमात बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्र आणि राज्याच्या योजना…
भौगोलिकदृष्ट्या राज्याच्या मध्यभागी असलेला स्वतंत्र जालना जिल्हा १९८१ मध्ये अस्तित्वात आला. जालना शहर पूर्वीपासून व्यापार-उद्याोगांसाठी प्रसिद्ध असले तरी जिल्हयाच्या ग्रामीण…
पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा ‘महायुती’मधील शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भारतीय जनता पक्षात पायघड्या घातल्या जात आहेत.
‘माजी’ म्हटल्याने आपल्याला काही फरक पडत नाही, सिर्फ ‘रावसाहेब दानवे’ नाम ही काफी है, असे भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे…
टोपेंविरुद्ध सारे, अशी ही निवडणूक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
‘कितीही द्या, रडतातच साले’ असे शेतकऱ्यांच्या बाबत त्यांनी केलेले विधान, सिल्लोडमध्ये सत्तार यांनी ‘मिनी पाकिस्तान केले’ या विधानांसह रावसाहेब दानवे…
सलग पाच वेळेस निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार राजेश टोपे यावेळेस सहाव्यांदा घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून उभे आहेत.