भाजपने लोकसभा मतदारसंघात जून महिन्यात विशेष जनसंपर्क अभियान राबविण्याचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या संदर्भात व्यापक…
भाजपने लोकसभा मतदारसंघात जून महिन्यात विशेष जनसंपर्क अभियान राबविण्याचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या संदर्भात व्यापक…
लागोपाठ सात निवडणुकांमध्ये काँग्रेसचा निभाव लागलेला नसल्याने जालना लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने आग्रह धरण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्र राज्यातील सत्तेची सूत्रे कधीही भाजपला मिळालेली नाहीत आणि यापुढेही तशी मिळण्याची शक्यता नाही, असे निरीक्षण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार…
मुळातच व्यापारी वृत्ती हे जालना जिल्ह्याचे वैशिष्टय़. हा चांगला गुण हेरून रेशीम शेती आणि आता थेट जवाहरलाल नेहरू पोर्टशी जोडणारी…
महाराष्ट्र राज्यातील सत्तेची सूत्रे कधीही भाजपला मिळालेली नाहीत आणि यापुढेही तशी मिळण्याची शक्यता नाही, असे निरीक्षण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार…
आर्थिकदृष्ट्य अतिशय महत्त्वाची असलेली जालना नगरपरिषद आतापर्यंत एकदाही रावसाहेब दानवे यांच्या अधिपत्याखाली आलेली नाही. म्हणजे एकदाही भाजपचा नगराध्यक्ष होऊ शकलेला…
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच जालना जिल्ह्यातील तीन ठिकाणी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मेळावे घेतले.
आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच जालना जिल्ह्यातील तीन ठिकाणी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मेळावे घेतले. बदनापूर विधानसभा मतदारसंघातील रमानगर आणि घनसावंगी मतदारसंघातील…
आगामी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जालना जिल्ह्यातील कार्यक्रमांची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जालना जिल्ह्यातील उसाच्या पट्ट्यातील घनसावंगी तालुक्याकडे भाजपने अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
दोन सहकारी साखर कारखाने अधिपत्याखाली असणारे राजेश टोपे घनसावंगी आणि अंबड तालुक्यांतील महत्त्वाचे नेते आहेत. सहकारी साखर कारखानदारीमुळे टोपे यांचे…
घनसावंगी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. संघटनात्मक कामांचा मागील पस्तीस वर्षांपेक्षा अधिक अनुभव असल्याने…