
आपल्याच जालना जिल्ह्यात बबनराव लोणीकर व त्यांचे पुत्र राहुल लोणीकर एकाकी पडल्याचे चित्र समोर आले आहे.
आपल्याच जालना जिल्ह्यात बबनराव लोणीकर व त्यांचे पुत्र राहुल लोणीकर एकाकी पडल्याचे चित्र समोर आले आहे.
राहुल लोणीकर हे राजकीय महत्त्वाकांक्षा असलेले युवक म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. त्यांच्या या महत्त्वाकांक्षेस वडिलांची साथ आहे.
शिवसेना-भाजप युती असताना जालना लोकसभेची जागा कायम भाजपकडेच राहात आलेली असून १९९६ पासूनच्या सात निवडणुका या पक्षाने सलग जिंकलेल्या आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीतही रावसाहेब दानवे हेच उमेदवार असतील हे स्पष्टच असून त्यांनी स्वत:च जालना येथील रेल्वेच्या एका कार्यक्रमात यापूर्वी पुढील…
प्रकाश आंबेडकर म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रस्ताव दिला असला तरी शिवसेना आणि काँग्रेसकडून त्यास प्रतिसाद मिळालेला नाही.
वारकरी संप्रदायाच्या हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून एखाद्या राजकीय पक्षाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रचार करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता जालना जिल्ह्यात उपस्थित…
परतूर विधानसभा मतदारसंघातील पेवा गावातील हरिनाम सप्ताहास भेट देऊन तेथे भाषण करताना बबनराव लोणीकर यांनी केलेल्या विकासकामांची माहिती दिली.
तीन दशकांपेक्षाही अधिक काळ राजकारणात सक्रिय राहून चार वेळेस आमदार पदावर निवडून आलेल्या लोणीकर यांची पहिल्या टप्प्यात मंत्रीपदी वर्णी लागली…
आयकर विभागाच्या छाप्यांमुळे जालना औद्योगिक वसाहतीमधील बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळय़ा अर्थात टीएमटी बार (थर्मो मेकॅनिकली ट्रीटेड बार) उत्पादित करणारी ‘स्टील…
आगामी नगरपरिषद निवडणूक भाजपला पूर्ण ताकदीने लढवायची असून विकासाच्या मुद्द्यावर पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आणायचा हे रावसाहेब दानवे यांनी आता पक्षाच्या…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.