व्यापाठी प्रसिद्ध असलेल्या जालना जिल्ह्याची ओळख मागील पाच-सहा दशकांत बियाणे, पोलाद आणि मागील काही वर्षांत रेशीम कोष उत्पादनासाठी झालेली आहे
व्यापाठी प्रसिद्ध असलेल्या जालना जिल्ह्याची ओळख मागील पाच-सहा दशकांत बियाणे, पोलाद आणि मागील काही वर्षांत रेशीम कोष उत्पादनासाठी झालेली आहे
जालन्यातील भोकरदनमध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि दानवे कुटुंबियांमध्ये जाकिटाच्या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक उडाली आहे.
जालना महानगरपालिकेवरील सत्ता काबीज करण्यासाठी भाजप स्वबळावर निवडणूक लढवेल याचा अंदाज ‘महायुती’ मधील प्रमुख घटक पक्षांच्या बैठकांचा घोळ चालू असतानाच…
महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी जालना नगरपरिषदेवर असलेली सत्ता पुन्हा ताब्यात घेण्याचे मोठे आव्हान काँग्रेस पक्षासमोर उभे आहे.
जिल्हयातील परतूर नगरपरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी ‘महायुती’ मधील भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन घटकपक्षांचे उमेदवार स्वतःच्या चिन्हांवर परस्परांच्या विरुद्ध…
जालना शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव वाढल्याने रहिवाश्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.
महानगरपालिकेतील सहायक आयुक्त सुप्रिया चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना जालना शहरात सुमारे दहा हजार भटकी कुत्री असल्याचा अंदाज व्यक्त केला.
कमी वेळात धावपळ करून ही पाहणी झाली आहे. दौरे झाले पण मदतीचे काय, असा सवाल शेतकरी करू लागले आहेत.
चोथे यांनी शिवसेनेची साथ सोडून अजित पवार यांचे नेतृत्व का स्वीकारले , या पक्षाकडून भविष्यात विधान सभेची निवडणूक लढविण्याची सुप्त…
चोथे यांनी जवळपास चाळीस वर्षांनंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या.
प्रशासकीय कामांच्या संदर्भात तक्रारी करणाऱ्या नागरिकांची गर्दी पाहून बावणकुळे यांनीही वार्ताहर बैठकीत आश्चर्य व्यक्त केले.
शिवसेनेचे जिल्हयातील प्रमुख नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी गोरंट्याल यांनी…