
जालना नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठीच पाणी प्रश्नावरच्या मोर्चाचा घाट घालत भाजपने आक्रमक राजकारण सुरू केले आहे.
जालना नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठीच पाणी प्रश्नावरच्या मोर्चाचा घाट घालत भाजपने आक्रमक राजकारण सुरू केले आहे.
इम्तियाज जलील खरेच येथे उभे राहिले तर ते नेमके कुणाच्या पथ्यावर पडेल यापासून जालना लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची नेमकी संख्या…
जालना मतदारसंघात रावसाहेबांची बोली आणि जायकवाडीची खोली यावरून सतत चर्चा सुरू आहेत.
रस्ता कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा घनसावंगीचे आमदार राजेश टोपे आणि शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी परस्परांचे…
रेशीमला ढाक्याचे मलमल, असे म्हटले जात होते. नंतर बांगलादेशातील ही रेशीम बाजारपेठ कर्नाटकात आली आणि आता या बाजारपेठेत महाराष्ट्राचेही दमदार…
मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्हे आणि रेशीम उत्पादक जिल्ह्याची बाजारपेठेतील आवक वाढली असल्याने जिल्ह्यातील रेशीम शेतीत चांगभलं असल्याची भावना निर्माण झाली…
लक्ष्मण राऊत, लोकसत्ता जालना : शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके गुणवत्तापूर्ण मिळावी यासाठी राज्याच्या कृषी विभागात गुणवत्ता नियंत्रणासाठी स्वतंत्र व्यवस्था…
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यावर या केंद्राच्या उभारणीस गती आली.
जिल्ह्यातील अतिरिक्त ऊस अन्य कारखान्यांना देण्याच्या संदर्भात साखर आयुक्तालयाच्या अंतर्गत तीन-चार बैठका आतापर्यंत झालेल्या आहेत.
जालना- मुदखेड-मनमाड रेल्वे मार्ग विद्युतीकरण कामाच्या शुभारंभासाठी गेल्या शनिवारी जालना येथे कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या प्रमुख नेत्यांच्या भाषणामुळे काँग्रेसचे स्थानिक आमदार…
आर्थिकदृष्टय़ा परवडणारा हा मार्ग नसल्याचे मत अहवालात व्यक्त झाल्याने रेल्वे विभागाच्या स्तरावर याकडे दुर्लक्ष झाले.
जालन्यातून गाळपासाठी ऊस अन्य जिजिल्ह्यांमध्ये