
मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसी) आणिक आगार – गेट वे ऑफ इंडियादरम्यान भुयारी मेट्रो ११ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसी) आणिक आगार – गेट वे ऑफ इंडियादरम्यान भुयारी मेट्रो ११ बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
उरण मध्ये डेंग्यू आणि व्हायरल तापाची साथ असल्याची माहिती उरणच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शहरातून शीव पनवेल, पाम बीच, ठाणे बेलापूर महामार्ग असून अशा सर्व ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असल्याने वाहनांच्या वेगांना ब्रेक लागत…
राज्य सरकार ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी एक आराखडा तयार करीत आहे. ‘विकसित महाराष्ट्र व्हिजन’मार्फत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात डॉक्टरांकडून पाच श्रेणीमध्ये…
राज्यातील शेतकऱ्यांनी त्यामुळे मका, सोयाबीन आणि तूर पिकांवर भर दिल्याने राज्यभरात कपाशी लागवडीचा वेग मंदावला आहे. आतापर्यंतची स्थिती लक्षात घेता…
गणेशोत्सवासाठी रेल्वे आणि एसटीचे आरक्षित तिकीट मिळत नसल्याने कोकणवासीयांसाठी यावर्षी २३ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर दरम्यान पाच हजार जादा बस…
पावसामुळे वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा जमा झाला आहे. यात धामणी धरण ७५ टक्के तर पेल्हार धरण ८५ टक्के…
एकंदरीत नेहमीच होणारा निसर्गातील चढ उतार आणि वाढती महागाई यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुरता संकटात सापडला आहे. त्यामुळे नव्या पिढीने शेतीकडे…
एका कार्यक्रमात जनसंघाच्या संघर्षमय वाटचालीचे प्रसंग ऐकवतानाच आम्ही पक्षनिष्ठा कधी सोडली नाही, याकडे त्यांचे लक्ष वेधले. बागडे यांचे हे भाषण…
डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारतीमधील रहिवाशांनी मंगळवारी सकाळपासून शासनाने ६५ बेकायदा इमारतींमधील रहिवाशांना न्याय द्यावा, या मागणीसाठी मुसळधार पावसात धरणे आंदोलन…
विदेशात आपणास नोकरी लावतो असे सांगून दोन जणांनी विदेशात नोकरीसाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या अकरा जणांना २१ लाख ९६ हजार रूपयांचा…
सोमवारी रात्रीपासून घाटमाथा परिसरात, शहर आणि अन्य भागांत मंगळवारी सकाळपासून पावसाच्या सरी कोसळू लागल्या आहेत.