![In Giroli village Jamnalal Bajaj Seva Sanstha has constructed a small bridge](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/bridge-in-giroli-village.jpg?w=310&h=174&crop=1)
नाल्यावर पूल बांधून देण्याची मागणी गावकरी ४० वर्षापासून करीत होते. मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी त्यांची दखल घेतली नव्हती.
नाल्यावर पूल बांधून देण्याची मागणी गावकरी ४० वर्षापासून करीत होते. मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींनी त्यांची दखल घेतली नव्हती.
पुण्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूर आला होता. यामुळे पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत दूषित झाले असण्याची शक्यता आहे.
पावसाळा सुरू असल्याने डासांचे प्रमाण वाढले असून, त्यांच्या माध्यमातून पसरणारे संसर्गजन्य रोगही वाढले आहेत.
वडाळा- घाटकोपर- कासारवडवली या मेट्रो चार मार्गिकेच्या कामांमुळे ठिकठिकाणी खोदकामे झाले असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे.
मुळात विषमता का वाढते आणि भारतातच ती अधिक कशी, याचा विचार आपण करतो का? यंदाच्या अर्थसंकल्पात प्राधान्याचे मुद्दे नऊ- त्यापैकी…
भिवंडी येथील सहा वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पावसाचा जोर कमी झाला असला तरी सांगलीत कृष्णेची पाणीपातळी इशारा पातळीजवळ तर मिरजेत इशारा पातळीच्यावर पोहचली आहे.
गेला संपूर्ण आठवडा पावसाने कोल्हापूर जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे धरण, नद्यांची पाणीपातळी सतत वाढत चालली आहे.
ऑलिम्पिकमधील चार दशकांची पदकप्रतीक्षा संपवून टोक्योमध्ये कांस्यकमाई करणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाकडून यंदा पॅरिसमध्ये दर्जेदार कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे.
भारताचा २१ सदस्यीय नेमबाजी संघ ऑलिम्पिकमधील १२ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज झाला आहे.
अग्निपथ योजना ही लष्कराने हाती घेतलेल्या सुधारणांचे एक उदाहरण आहे. सैन्यदले तरुण राखणे, सैन्याला युद्धासाठी नेहमी सज्ज राखणे हा या योजनेमागील…
जगाचे लक्ष लागून राहिलेल्या पॅरिस ऑलिम्पिक क्रीडोत्सवाच्या पहिल्यावहिल्या तरंगत्या उद्घाटन सोहळ्याला सेन नदीच्या पात्रात काहीशा ढगाळ वातावरणात, पण अमाप उत्साहात…