यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी एका तासाचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी एका तासाचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे.
शाळांना उन्हाळी सुट्ट्या असल्याने बालचमूंची पाऊले ‘पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि तारांगणकडे वळत आहेत.
महापालिकेच्या वतीने होर्डिंगधारकांसाठी स्थापत्यविषयक लेखापरीक्षणासाठी नवीन प्रणाली लागू करण्यात येणार आहे.
गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी मुंबईत झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या ६०८व्या बैठकीत लाभांश देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी चक्क पालिकेच्या ऐरोली सेक्टर १५ येथील स्वामी विवेकानंद उद्यानात श्रमपरिहार केल्याचे पाहायला मिळाले.
ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखांबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली होती.
सरकारी काम आणि बारा महिने थांब या उक्तीप्रमाणे पोस्ट विभागाचा कारभार सूरु असल्याने नागरिकांची मागणी बासनात पडून होती.
अधिवास संपवण्याच्या प्रकारामुळे फ्लेमिंगोंच्या मृत्यूची घटना घडल्याची पर्यावरणप्रेमींना शंका
महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सर्वच राज्यांच्या वीजग्राहकांकडे स्मार्ट प्रिपेड मीटर लावणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्यातील २.४१ कोटी ग्राहकांकडे हे मीटर…
कोकण रेल्वेमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे प्रशासन सातत्याने तिकीट तपासणी मोहीम राबवत…
वारंवार गैरवर्तन आणि देशविरोधी भूमिका घेतल्याच्या कारणास्तव टाटा समाज विज्ञान संस्थेकडून (टिस) दोन वर्षांसाठी निंलंबनाची कारवाई झालेला रामदास के. एस.…
नेरे येथे बैलगाडा शर्यतींच्या सामन्यादरम्यान ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ ढोकेगाव येथील जयेश जाधव हा गंभीर जखमी झाल्याची तक्रार पोलिसांकडे आली.