२०२१च्या जनगणनेनुसार संसदीय मतदारसंघांची फेररचना होणार आहे. या फेररचनेत संसद सदस्यांची संख्यावाढ होईल.
२०२१च्या जनगणनेनुसार संसदीय मतदारसंघांची फेररचना होणार आहे. या फेररचनेत संसद सदस्यांची संख्यावाढ होईल.
करोना विषाणूच्या प्रसारानंतर अनेक महत्त्वाच्या विषयांची चर्चा मागे पडली असली, तरी ती करावी लागेल.
पाठपुरावा करण्यासाठी २००३ साली संबंधित कायद्यात सुधारणा करण्यासाठी एक विधेयक संसदेत सादर करण्यात आले.
घुसखोरांना कोणताही देश परत घेण्यास तयार होणार नाही आणि शेवटी त्यांच्यापासून भारताची सुटका नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे