World Diabetes Day : संशोधनानुसार, भारतात ३५ वर्षांखालील तब्बल १८ टक्के युवकांना मधुमेहाची जोखीम असल्याचे पुढे आले असून, या वाढत्या…
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.
World Diabetes Day : संशोधनानुसार, भारतात ३५ वर्षांखालील तब्बल १८ टक्के युवकांना मधुमेहाची जोखीम असल्याचे पुढे आले असून, या वाढत्या…
कर्करोगातून बाहेर आलेल्या रुग्णांना हा आजार पुन्हा होऊ नये म्हणून कर्करोग तज्ज्ञ शरीरात या आजाराविरोधात लढण्याची प्रतिकार शक्ती विकसित करण्यासाठी…
राज्यातील विविध भागात पडणाऱ्या पावसामुळे विजेच्या मागणीत मोठी घट झाली आहे.
महावितरण महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये ८६ हजारांच्या जवळपास नियमित तर २० हजारांवर कंत्राटी कर्मचारी आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना केवळ १५ हजार ते…
केंद्र सरकारने दुचाकी व कमी क्षमतेच्या चारचाकी वाहनांवरील जीएसटी कमी केल्याने वाहनांच्या किंमती सुमारे १० टक्यांनी कमी झाल्या आहे. त्याचा…
वीज कर्मचाऱ्यांनी विद्युत क्षेत्राच्या खासगीकरणाविरोधात ९ ऑक्टोबरपासून ७२ तासांचा संप पुकारला होता. मात्र, २४ तासानंतर संप स्थगित झाला.
स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे वीजचोरी कमी होईल, असा दावा महावितरण व शासनाकडून केला जात होता.परंतु या मीटरमध्येही राज्याभरात वीजचोरीची ७४३ प्रकरणे…
महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषणमधील खासगीकरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांनी ९ ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी संपाची नोटीस दिल्याने सणासुदीत वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
अदानी समूहाला दहेगाव गोवारी भूमिगत कोळसा खाण देण्याला परिसरातील प्रभावित होणाऱ्या दहा गावातील नागरिकांचा कडाडून विरोध आहे.
दोन वर्षांपूर्वी गोंडखैरी भूमिगत कोळसा खाणीच्या जनसुनावणीत लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांकडून कडाडून विरोध झाला होता.
राज्यात २ कोटी २४ लाख ८८ हजार ८६६ गैरकृषी वीज ग्राहक आहे. त्यांच्या मीटरला ‘स्मार्ट मीटर’मध्ये बदलवले जाणार आहे. या…
राज्यात मागील दोन महिन्यात ‘स्वाईन फ्लू’चे रुग्ण अचानक वाढले. सणासुदीच्या काळात रुग्ण वाढल्याने आरोग्य विभागात चिंता वाढली आहे.