
एसटी महामंडळात चार वर्षांमध्ये ३ हजार ३३७ बसेस भंगारात निघाल्या. परंतु, राज्यात किती बसेस चांगल्या आणि किती नादुरुस्त याबाबत माहिती…
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.
एसटी महामंडळात चार वर्षांमध्ये ३ हजार ३३७ बसेस भंगारात निघाल्या. परंतु, राज्यात किती बसेस चांगल्या आणि किती नादुरुस्त याबाबत माहिती…
हाणामारी करणाऱ्यांमध्ये पुरुष रुग्णांच्या तुलनेत महिला रुग्णांची संख्या अधिक आहे.
शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक मेडिकल एज्युकेशन टेक्नॉलॉजी (एमईटी)चे राज्यात एक नोडल आणि दोनच प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र असल्याने अनेक शिक्षकांना प्रशिक्षणासाठी ताटकळत…
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अपघातांच्या संख्येमध्येही दुपटीहून जास्त वाढ झाली आहे.
प्रत्येक महिन्याच्या शेवटी घरगुती वीज प्रकल्पातील निर्मिती आणि वापर या दोघांची गोळाबेरीज करून ग्राहकाला वीज देयक दिले जाते.
नीती आयोगाच्या अहवालानुसार, देशातील बहुआयामी गरिबी २०१३-१४ मध्ये एकूण लोकसंख्येच्या २९.१७ टक्के होती.
निवृत्तीनंतर दगावलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नी वा पतीलाही वयाच्या ७५ वर्षांपर्यंत पासची सुविधा मिळणार आहे. एसटी महामंडळाने हे निर्णय घेतले आहेत
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर १ एप्रिल २०२४ पासून राज्यातील महावितरणच्या सर्व ग्राहकांचा स्थिर आकार वाढणार आहे. यात इंधन अधिभार जोडल्यास ग्राहकांवर…
नागपूरसह देशभरात सध्या विविध ई कॉमर्स कंपन्यांच्या ॲपवरून रोज हजारो वस्तूंची कोट्यवधींची उलाढाल होते. त्यात त्वचा उजळण्याचा दावा करणाऱ्या सौंदर्य…
महावितरण कंपनीने आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील अंदाजे २.७५ कोटीहून अधिक वीज ग्राहकांना आचारसंहिता भंग करणारी वीजबिले वितरीत करण्यास सुरुवात केली…
गेल्या दीड वर्षात बँकेतील सुमारे ५०० कोटींच्या ठेवी काढल्याने येथील सभासदांच्या कर्ज पुरवठ्याला स्थगिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) राज्यभरात बसस्थानक स्वच्छ व सुंदर मोहीम लोकसहभागातून घेण्याचे निर्देश दिले…