
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही सभागृहांमध्ये भाजपच्या खासदारांना अपेक्षित असलेले भाषण केले होते.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही सभागृहांमध्ये भाजपच्या खासदारांना अपेक्षित असलेले भाषण केले होते.
भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी अर्धी लढाई जिंकलेली आहे. अशी लढाई भाजप नेहमीच जिंकत आला आहे!
भाजपच्या देशभरातील पदाधिकाऱ्यांसाठी भारतमंडपम ‘जी-२०’ शिखर परिषदेप्रमाणे सुसज्ज करण्यात आले आहे.
चर्चेच्या निमित्ताने भाजपने मात्र लोकसभा निवडणूक होईपर्यंत राम मंदिराची लाट ओसरू न देण्याची हमीच मिळवली!
दक्षिणेतील चोल साम्राजातील ध्वजदंड, ‘सेन्गोल’ नव्या संसदेतील लोकसभेच्या सभागृहामध्ये बसवण्यात आला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या ‘सेन्गोल’ला वेगळे महत्त्व प्राप्त…
भाजपचे अध्वर्यू, माजी उपपंतप्रधान आणि राम मंदिराच्या चळवळीच्या प्रमुख नायकांपैकी एक असलेले लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून पंतप्रधान…
भाजप नेहमीच निवडणुकांच्या मूडमध्ये असतो असे म्हणतात. एकामागून एक निवडणुका घेतल्या जातात, प्रत्येक निवडणूक भाजप तितक्याच हिरिरीने लढतो.
‘इंडिया’तील जागावाटपाचा तिढा घटक पक्षांच्या नेतृत्वांमुळे नव्हे तर, स्थानिक नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईमुळे निर्माण झालेला आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ ईशान्येकडील राज्यांमधून मार्गक्रमण करत आहे, तिथे यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळत…
लोकसभा निवडणुकीला दोन-तीन महिने आधीच राम मंदिराच्या उद्घाटनाचा घाट घालून भाजपने देशभर लाट निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसते.
काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची विरोधकांच्या ‘इंडिया’ महाआघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच दक्षिणेत फेरी मारून आलेले आहेत. केरळ, तमिळनाडू, लक्षद्वीप असा दौरा करून उत्तरेला दक्षिणेशी जोडण्याचा प्रयत्न केलेला…