
आत्ताच राहुल गांधी संघ व भाजपविरोधात कठोर भूमिका का घेत आहेत? संघ व भाजपशी कसे लढायचे याबाबत असलेला गोंधळ संपवण्याचा…
आत्ताच राहुल गांधी संघ व भाजपविरोधात कठोर भूमिका का घेत आहेत? संघ व भाजपशी कसे लढायचे याबाबत असलेला गोंधळ संपवण्याचा…
काँग्रेसकडे संसदेच्या अधिवेशनातील योग्य रणनीती असेल तर ट्रम्प या एकाच मुद्द्यावर मोदी आणि केंद्र सरकारला धारेवर धरता येईल; पण काँग्रेसकडे…
नजीकच्या भविष्यात काँग्रेस ‘एकला चलो रे’चा जाहीर नारा देईल असे नव्हे; पण काँग्रेसची कृती कदाचित तशी असू शकते असे म्हणायला…
दिल्लीमध्ये झालेल्या तीन दिवसांच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात, ‘दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ ही ओळ इतक्या वेळा ऐकली की…
वारी आणि तमाशाच्या छायाचित्रांतून समाजाचे वास्तव प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणाऱ्या आणि त्यातून विचार करण्यास, प्रश्न विचारण्यास उद्युक्त करणारे छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्याशी…
काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्रात भाजपसमोर आव्हान म्हणून उभे राहू शकले तर काँग्रेसने संघटनात्मक पुनर्बांधणीला खऱ्या अर्थाने सुरुवात…
हिंदी भाषा लादत असल्याचा आरोप तामिळनाडू सरकार केंद्रावर करत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचे हे विधान महत्त्वाचे ठरते.
या वेळी संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर राज्यातील महायुतीतील सत्तास्पर्धेसाठी केला गेला. राजकीय पक्षांची अंतर्गत कुस्ती कदाचित पहिल्यांदाच संमेलनाच्या आखाड्यात झाली असावी…
दिल्लीत आम आदमी पक्ष हरला याचा भाजपला आनंद होणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण, केजरीवालांची सत्ता गेल्यामुळे काँग्रेसही सुखावलेला…
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होण्यास काही तासांचा अवधी राहिला असून दिल्लीचे आजी-माजी मुख्यमंत्री आतिशी व अरविंद केजरीवाल तसेच, मनीष…
सलग तीन वेळा लोकसभा निवडणुकीत मोदींकडे पाहून दिल्लीकरांनी भाजपला मते दिली इतकेच नव्हे तर सर्वच्या सर्व म्हणजे सातही जागा जिंकून…
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा अखेरचा आठवडा असून भाजपविरोधात आम आदमी पक्षाच्या मदतीला काँग्रेस धावून आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.