
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातील राजकारण तीन दिवस दिल्लीच्या पटांगणात रंगले. दिल्लीत फक्त उद्धव ठाकरेच यायचे…
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राज्यातील राजकारण तीन दिवस दिल्लीच्या पटांगणात रंगले. दिल्लीत फक्त उद्धव ठाकरेच यायचे…
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अस्वस्थ होणे साहजिकच म्हणावे लागेल. त्यांना कोणी तरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवू पाहत आहे. फडणवीसांना दिल्लीत यायचे…
तूर्तास भाजपमध्ये मोदींनंतर स्वत:ची वेगळी ओळख असलेले फक्त चार नेते आहेत. अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस…
मोदींचा करिष्मा, लोकांसाठी योजना आणि हिंदुत्व ही भाजपच्या विजयाची त्रिसूत्री होती. आता यातील प्रत्येक सूत्र भाजपसाठी आव्हान बनून उभे राहिले…
महायुतीच्या सरकारचा कारभार हाच मतांच्या जोगव्यासाठी मुख्य आधार असू शकेल. अन्यथा मते मिळवण्यासाठी नवा मुद्दा शोधावा लागेल.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्यावर भाजपने निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट मोदींवर केलेला शाब्दिक प्रहार भाजपसाठी अनपेक्षित होता. माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या जुन्या गाजलेल्या…
अखेरच्या क्षणी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी आणीबाणीच्या निषेधाचा प्रस्ताव आणून वातावरण गढूळ करून टाकले. आणीबाणीविरोधातील प्रस्ताव हा काँग्रेसच्या संविधानाच्या प्रचाराला…
केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सर्व महत्त्वाच्या खात्यांवर भाजपने कब्जा केलेला आहे. ‘एनडीए’तील घटक पक्षांची एखाद-दुसरे केंद्रीय वा राज्यमंत्रीपद देऊन बोळवण केलेली आहे.
दिल्लीत सध्या विचित्र शांतता पसरलेली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार सलग तिसऱ्यांदा स्थापन झालेले आहे.
राजकारणामध्ये सर्वात मोठी भीती टिकून राहण्याची असते. मग तो मोदींसारखा सर्वोच्च नेता असो वा एखादा सामान्य कार्यकर्ता. अशोक चव्हाण यांचेच…
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी संसदेमध्ये राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘प्यार की झप्पी’ दिली होती. या कृतीची इतकी कुचेष्टा केली…