
भूखंडाचा १९८८ मध्ये ताबा दिल्यानंतर गावस्कर यांनी भाडेकरार केलाच नाही.
भूखंडाचा १९८८ मध्ये ताबा दिल्यानंतर गावस्कर यांनी भाडेकरार केलाच नाही.
म्हाडाच्या ऑनलाइन भरती परीक्षेत गैरप्रकार झाल्याचे औरंगाबाद परीक्षा केंद्रावरील प्रकरणातून सिद्ध झाले आहे.
‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डी.एन.नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर पूर्व – अंधेरी पूर्व) मार्गिकेतील दहिसर – आरे या पहिल्या…
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास करणाऱ्या ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळासमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
एमएमआरडीएने सुकर आणि जलद पर्याय म्हणून संकुल व परिसरात ट्राम सुरू करण्याचा निर्णय घेतला
शिवडी ते एलिफंटा लेणी असा ८ किमीचा रोप वे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा भारतातील सर्वात मोठा रोप वे…
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून प्रत्यक्षात जतन, संवर्धनाचे काम केले जाणार आहे.
म्हाडाच्या ५६५ पदाकसाठी डिसेंबरमध्ये होणारी परीक्षा ऐनवेळी गैरप्रकारामुळे रद्द करण्यात आली.
मेट्रो ३ च्या कारशेडचा वाद मिटेल असे वाटत असतानाच उलट वाद वाढला आणि कांजूरच्या जागेचाही वाद न्यायालयात गेला.
मंदिरांच्या जतन-संवर्धनाचा बृहत् आराखडा पूर्ण झाला असून त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
भाईंदर, वसई, डोंबिवली आणि कल्याण येथील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने वसई-कल्याण जलमार्गाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दीड लाख गिरणी कामगारांना घरे देण्याचे आव्हान राज्य सरकार आणि म्हाडासमोर आहे. त्यासाठी १ लाख ५३ हजार २९३ घरांची निर्मिती…