
ठाणे लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये निर्माण झालेला पेच शमलेला नाही. अशातच संजीव नाईक यांनी मिरा भाईंदर शहरात भाजपाचे उमेदवार म्हणून प्रचार…
ठाणे लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये निर्माण झालेला पेच शमलेला नाही. अशातच संजीव नाईक यांनी मिरा भाईंदर शहरात भाजपाचे उमेदवार म्हणून प्रचार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यापाठोपाठ मिरा-भाईंदर शहरासाठी राज्य सरकारने समूह विकास (क्लस्टर) योजना मंजूर केली आहे.
जैन, गुजराती समाजाचा मोठा भरणा असलेली ही शहरे अलिकडच्या काळात भाजपचा बालेकिल्ला बनली आहेत.
कारशेड उभारण्यासाठी एमएमआरडीएने २ हजार ६१ कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चास मंजुरी दिली.
राज्यातील एकमेव तर देशात प्रसिद्ध असलेल्या मीरा भाईंदर मधील अॅल्युमिनियमच्या बांगडी व्यवसायाला दिवसेंदिवस उतरती कळा लागु लागली आहे.
नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने भाईंदर मधील धारावी देवीचा नऊ दिवस जागर केला जात असून, दर्शनासाठी विविध ठिकाणांहून भाविक येत आहेत.
मीरा भाईंदर शहराच्या विकासासाठी राज्य शासनाने महापालिकेला ३ हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे.
समाजविघातक प्रवृत्तींना शहरातून हद्दपार करण्यासाठी कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेला या वर्षी मालमत्ता करापोटी २०० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
रविवारी ३८ कृष्ण वीला’ या नाटकाद्वारे नाट्यगृहाचा पहिला प्रयोग आयोजित करण्यात आला होता.
यंदा मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नववी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांकरिता सेमी इंग्रजीचे वर्ग नव्याने सुरू करण्यात येत आहेत.
मयूर ठाकूर फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याकरिता शासनाने आखून दिलेल्या नियमानुसार मीरा-भाईंदर शहरातील साडेआठ हजार फेरीवाल्यांपैकी केवळ सातशेच फेरीवाले सर्वेक्षणास पात्र…