निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना सर्व प्रकारची रसद पुरवून आपल्याकडे खेचण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना सर्व प्रकारची रसद पुरवून आपल्याकडे खेचण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी येथे येऊन जिल्हाधिकाऱ्यांसह संपूर्ण महसूल यंत्रणेला जेरीस आणले होते.
मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन सुरू असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे…
सुमारे दशकभराचे राजकीय वैरत्व संपविण्याच्या उद्देशाने युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेते…
अमेरिकेने भारताच्या कापडावर ५० टक्के शुल्क लागू केल्यामुळे निर्यातीच्या दृष्टीने महत्त्वाच्या या बाजारपेठेवर विपरीत परिणाम होणार आहे. तशात केंद्र सरकारने…
गेल्या काही वर्षांत विदर्भातील संत्री बागा फळगळतीमुळे संकटात सापडल्या आहेत. त्यावर दीर्घकालीन उपाययोजना होण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत, त्याविषयी… विदर्भातील संत्री…
‘इसाभाईएस’ या इन्स्टाग्राम खात्यावरून एका तरूणाने नवनीत राणा यांना ‘रील’च्या माध्यमातून धमक्या दिल्या आहेत. भारत हा सर्वधर्मीय लोकांचा देश आहे.…
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. अनेक विरोधी पक्षातील नेते, शेतकरी नेते त्यांच्या…
एक रुपयात पीक विम्याची योजना बंद करून सरकारने नवीन योजना लागू केली, पण त्याला अल्प प्रतिसाद आहे, त्याविषयी…
राज्यातील जनतेने २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला जनादेश दिला होता, पण त्यावेळी चपट्या पायाचे लोक राजकारणात असल्यामुळे त्यांनी हिंदुत्वाशी दगाबाजी केली.
विदर्भातील तब्बल ८७ सिंचन प्रकल्प अजूनही अपूर्णावस्थेत आहेत. नियोजनाअभावी हे प्रकल्प रखडलेल्या स्थितीतच आहेत. त्याविषयी…
दबावगट निर्माण करण्याचा बच्चू कडूंचा प्रयत्न…