विदर्भातील हातमाग व्यवसायाची आता अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.
विदर्भातील हातमाग व्यवसायाची आता अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड सुरू झाली आहे.
सिंचनासाठी विदर्भात गोदावरी आणि तापी खोऱ्यातून भरपूर पाणी उपलब्ध आहे. त्या
गेल्या वर्षी दिवसाला सरासरी ६ शेतकरी आत्महत्या करीत होते, हेच प्रमाण आता ८ वर गेले आहे.
मेळघाटात अजूनही ३५ टक्के प्रसूती घरीच होत असल्याचे वास्तव सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे.
गेल्या वर्षी विदर्भात सात साखर कारखान्यांनी गाळप केले.
अधिकाऱ्यांच्या घरातून दस्तावेज देखील जप्त करण्यात आले आहेत.
संत्र्यासाठी र्सवकष धोरण अजूनही आखले न गेल्याने परिस्थिती हाताबाहेर चालली आहे.
गेल्या दशकभरात राज्यात बीटी कापसाचे क्षेत्र झपाटय़ाने वाढले.