
लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीने गमावल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने १२ पैकी १० जागांवर यश संपादन केले. हेच चित्र सन २०१९…
लोकसभेच्या जिल्ह्यातील दोन्ही जागा महायुतीने गमावल्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीने १२ पैकी १० जागांवर यश संपादन केले. हेच चित्र सन २०१९…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष ठेवत भाजपने अहिल्यानगर जिल्ह्यात अधिक आक्रमकपणे वाटचाल सुरु केलेली दिसते.
दुग्धविकास विभागातील मुंबईतील १० जणांचे पथक अहिल्यानगर जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी दाखल झाले आहे.
कोपरगावमधील काळे व कोल्हे हे दोन्ही नेते हा पॅटर्न राबवत होते. तो राज्यात प्रसिद्ध होता व अजूनही आहेच.
राज्य सरकारने ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची (सेतू केंद्र) संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतानाच या सेवा केंद्रातून देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरातही…
कार्यक्रमात सर्वच विद्यमान आमदार उपस्थित असताना माझ्यासारख्या ‘माजी’चा विचार करा, पुनर्वसनाचा विचार करा, त्यासाठी कर्डिले-शिंदे यांनी पुढाकार घ्यावा असेही सुजय…
जिल्ह्यात महावितरणकडून ग्राहकांना दिल्या गेलेल्या वीज देयकासंदर्भात गेल्या वर्षभरात ७४ हजार २७० तक्रारी प्राप्त झाल्या.
अहिल्यानगर जिल्हा नैसर्गिक आणि भौगोलिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वांत मोठा जिल्हा अशीही अहिल्यानगरची ओळख आहे.
लाभार्थ्यांना अन्नधान्याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठा विभागाच्या गोदामांत सुरक्षाविषयक अनेक त्रुटी असल्याचा अहवाल, याच विभागाने नियुक्त केलेल्या त्रयस्थ यंत्रणेने दिला आहे.
एखाद्या विषयाने दिलासा मिळण्याऐवजी त्या मुद्याने राजकीय वळणे घेतली की तो कसा कुरघोडीचा बनतो, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे.
अभियानाची सुरुवात पारनेरमधील करंदी गावातून झाली आहे. ग्रामसभेने त्याला मान्यता दिली. ते पाहून काकणेवाडी, पिंपळगाव रोठा आदी गावे पुढे आली…
राज्य सरकारने शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या दूध व्यवसायाला, दुधाचे दर पडल्यामुळे मदत करण्यासाठी अनुदान योजना राबवली.