
पालघर जिल्ह्याच्या निर्मितीपूर्वीपासून या पट्ट्यातील आदिवासी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उत्पन्न मिळावे यासाठी प्रशासन कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करत आले आहे.
पालघर जिल्ह्याच्या निर्मितीपूर्वीपासून या पट्ट्यातील आदिवासी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उत्पन्न मिळावे यासाठी प्रशासन कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करत आले आहे.
पदार्थांचा दर्जा असमाधानकारक असल्याने स्थानिक पातळीवर घरपोच आहाराचे सेवन होत नसल्याचे जिल्ह्यात विविध ठिकाणी दिसून आले आहे. त्यामुळे शासनातर्फे राबविल्या…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत पालघर जिल्ह्याचा दौरा केला. दौरा आटोपताच अवघ्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था…
जिल्हा मुख्यालयाच्या प्रशासकीय इमारतींच्या वरती सन २०२२ पासून उभारण्यात आलेले सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प धूळखात पडले आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने…
फळभाज्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी एका तंत्रज्ञानाद्वारे खोलीच्या तापमानात त्यांचे निर्जलीकरणाचा प्रकल्प पालघरमध्ये उभारण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, नाशिक तसेच गुजरात राज्यातील पर्यटकही पालघर भागात आकर्षित होत आहेत. मात्र मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केळवे विभागात घडलेल्या…
राज्याच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदार यादी अंतिम केल्यानंतर सात महिन्याच्या अवधीत जिल्ह्यात ९१ हजार ७४२ मतदारांची वाढ झालेली दिसून आली आहे.
जुलै २०२४ मध्ये सुरू झालेल्या मासेमारी हंगामाच्या आरंभी आर्थिक दृष्ट्या लाभदायक ठरणाऱ्या पापलेट माशाची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती.
पालघर तालुक्यात गौण खनिजांतून मिळणाऱ्या उत्पन्नाला क्रशर व्यावसायिक आणि महसूल विभागाच्या काही कर्मचाऱ्याच्या असलेल्या आर्थिक हितसंबधाचा फटका बसला आहे.
पालघर तालुक्यात क्रशर व्यावसायिकांकडून सर्रासपणे नियमांचे उल्लंघन सुरू आहे.गौण खनिजांची बेकायदा खरेदी-विक्री, वस्तू आणि सेवा कर चुकवेगिरी असे प्रकार क्रशरधारकांकडून…
पालघर जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, वीटभट्टी, मिठागर तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात…
विशेष म्हणजे काही छेद अवघ्या १००- १५० फुटावर असल्याने दुभाजक उभारण्याचा मूळ हेतू असफल राहिल्याने नगरपरिषदेने केलेला हा खर्च निरुपयोगी…