scorecardresearch

निखिल मेस्त्री

मासिक पाळी व्यवस्थापनाअभावी महिला असुरक्षित

पालघर जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांमध्ये किशोरवयीन मुली ते महिलांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृतीचा अभाव असल्याने महिला असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे.

शहरबात : उशाला धरण, घशाला कोरड

जिल्ह्य़ातील डोंगरी भागात गेल्या अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाणी प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पाणीटंचाईमुळे नागरिकांना स्थलांतर करावे लागत आहे.

जिल्ह्य़ात मत्स्योत्पादनात घट

अनेक वर्षांंपासून पालघर परिसरात सुरू असलेल्या पारंपरिक पद्धतीच्या मासेमारीला यांत्रिकीकरणाची जोड मिळाली असली तरी अनेक कारणांमुळे मत्स्योत्पादनात कमालीची घट झाली…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या