यवतमाळच्या वडगाव वनपरिक्षेत्रात झालेल्या लाखो रुपयांच्या सागवान वृक्षतोडीमुळे वनविभाग हादरला आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असले तरी, मुख्य सूत्रधार ‘बड्या…
नितीन पखाले हे यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहे. दैनिक लोकसत्ताकरिता यवतमाळ येथे वार्ताहर म्हणून २०१९ पासून काम करत आहे. मानवी संवेदना जपणारी आणि सामाजिक व राजकीय पत्रकारितेत विशेष आवड. दैनिक लोकमत यवतमाळ, नागपूर येथे १० वर्षे उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम. दैनिक पुण्यनगरी यवतमाळ आवृत्ती प्रमुख म्हणून चार वर्षे काम. साप्ताहिक चित्रलेखा मध्ये विदर्भ प्रतिनिधी म्हणून १० वर्षे पत्रकारिता केली. याशिवाय विविध दैनिक, साप्ताहिक, दिवाळी अंकात नियमित लेखन. दोन पुस्तके प्रकाशित. विविध सामाजिक संस्थांसोबत काम. स्थानिक, राज्यस्तरावर पत्रकारितेतील विविध पुरस्कार. समाजात वाचन चळवळ रुजावी यासाठी शब्दयात्रा ही पुस्तक चळवळ गेल्या १० वर्षांपासून चालवीत आहे.
यवतमाळच्या वडगाव वनपरिक्षेत्रात झालेल्या लाखो रुपयांच्या सागवान वृक्षतोडीमुळे वनविभाग हादरला आहे. कनिष्ठ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले असले तरी, मुख्य सूत्रधार ‘बड्या…
एका सर्वेक्षणातून कीटकनाशकांच्या अति वापरामुळे यवतमाळमधील शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे समोर आले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) अट पूर्वलक्षी प्रभावाने (मागील तारखेपासून) लागू केल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर खासदार संजय देशमुख यांनी संसदेच्या…
Shivsena Mahayuti : खराब हवामानामुळे एकनाथ शिंदे शिबिराला उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी पुणे येथून ‘झूम मिटिंग’द्वारे कार्यकर्त्यांशी संवाद…
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळकडून दारव्हाकडे जाणारा भोयर बाह्यवळण मार्ग आहे. याच मार्गावरील वाघाडी गावाशेजारी असलेल्या पारधी बेड्यावर आम्ही साऱ्या सावित्रीच्या…
शहरांमध्येही बैलपोळा साजरा होतो. पोळ्यात वर्तमान परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या झडत्या हे पोळा सणाचे आणखी एक वैशिष्ट्य. आज जिल्ह्यात ग्रामीण शहरी…
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भविष्यातील राजकीय स्थैर्याची चाचपणी करून विविध पक्षांमध्ये कार्यकर्त्यांचे…
राज्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान राहिलेल्या पुसद येथील नाईक घराण्यात अखेर राजकीय फूट पडली. माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे ज्येष्ठ चिरंजीव…
महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांवर क्षुल्लक कारणांवरून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, नुकत्याच यवतमाळ, सोलापूर आणि संभाजीनगर येथे घडलेल्या घटनांमुळे वाहक व…
रूद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड येथे आज पहाटे खराब हवामानामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला.
१०८ उपवर, वधू श्री सत्यसाईबाबा यांच्या शत जयंतीनिमित्त ११ मे रोजी सायंकाळी ६.४५ वाजता, जाम बायपासवरील हॉटेल वेनिशियन येथे हा…
विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. भाजपने संघटन मजबूत करण्यावर…