
शहरीकरण आणि औद्याोगिकीकरणामुळे व्यवसायांच्या पारंपरिक विभागणीला सुरुंग लागून जातिव्यवस्था कोलमडू शकेल; वैज्ञानिक प्रगतीमुळे भौतिकच नव्हे तर सामाजिकही बदल होऊ शकतात,…
शहरीकरण आणि औद्याोगिकीकरणामुळे व्यवसायांच्या पारंपरिक विभागणीला सुरुंग लागून जातिव्यवस्था कोलमडू शकेल; वैज्ञानिक प्रगतीमुळे भौतिकच नव्हे तर सामाजिकही बदल होऊ शकतात,…
‘ऑपरेशन शक्ती’- म्हणजेच १९९८ सालची भारतीय अणुस्फोट चाचणी- राजीव गांधींच्या काळापासूनच कोणत्या कारणांनी प्रस्तावित होती आणि अखेर वाजपेयी सरकारनेच ती…
राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहताना असे लक्षात येईल की गांधी आणि बुद्धाचा वारसा सांगणारा भारत स्वातंत्र्यापासूनच अण्वस्त्रांच्या प्रेमात होता.
एका संस्थेच्या अहवालानुसार भारतामध्ये २०२४ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत दंगलींचे प्रमाण ८४ टक्क्यांनी वाढले.
एकेकाळची समोरासमोर लढली जाणारी युद्धे आता प्रत्यक्ष रणभूमीवर न जाता लढली जात आहेत, तर दुसरीकडे ड्रोनसारख्या यंत्रणेच्या वापरामुळे ती जितकी…
भूराजकीय संघर्षाचा भडका उडण्यापेक्षा देशादेशांतील नियंत्रित संघर्षाच्या आचेवर शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्या आपापली पोळी भाजून घेताहेत. चटके तिसऱ्या जगाला, पण नफा…
तंत्रज्ञानावर ज्याचे नियंत्रण आहे, त्याच्या मानसिकतेमुळे स्त्री आपोआपच दुय्यम ठरवली जात आहे.
नरो वा कुंजरो वा… महाभारतातला एक कलाटणी देणारा प्रसंग. संदेशाचे मार्ग खेळ पालटणारे ठरू शकतात याचे हे उत्तम उदाहरण.
अण्वस्त्रे वापरता येत नसली तरी विविध देशांना त्यांचे आकर्षण असते, याला कारणीभूत आहे ती अण्वस्त्रांबाबत असलेली जरब. युक्रेन युद्धानंतर अण्वस्त्रे…
नुकत्याच झालेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या पार्श्वभूमीवर तर आपले न्यून अधिकच प्रकर्षाने अधोरेखित होते.
आधुनिक काळातल्या तंत्रकारणाची दिशा महायुद्धांनीच ठरवली. पुढल्या काळात युद्धखोरीला शिस्तही लागली. पण तंत्रज्ञान सोकावलंच.. आता राजकारण काय करणार?
ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी रेल्वे, तार या यंत्रणा सुरू केल्या. छायाचित्रण, चलत्चित्रीकरण यांचाही तो बहराचा काळ होता.