
तंत्रकारण : युद्धातून तंत्रज्ञान; पण तंत्रज्ञानातून…? प्रीमियम स्टोरी
आधुनिक काळातल्या तंत्रकारणाची दिशा महायुद्धांनीच ठरवली. पुढल्या काळात युद्धखोरीला शिस्तही लागली. पण तंत्रज्ञान सोकावलंच.. आता राजकारण काय करणार?
आधुनिक काळातल्या तंत्रकारणाची दिशा महायुद्धांनीच ठरवली. पुढल्या काळात युद्धखोरीला शिस्तही लागली. पण तंत्रज्ञान सोकावलंच.. आता राजकारण काय करणार?
ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी रेल्वे, तार या यंत्रणा सुरू केल्या. छायाचित्रण, चलत्चित्रीकरण यांचाही तो बहराचा काळ होता.
इथली नीळ, इथला कापूस अशा साधनांच्या वसाहतीकरणावर समाधान न मानता त्याचा मानसिक परिणाम करण्यावर ब्रिटिशांनी वापरलेल्या तंत्रज्ञानाची महत्त्वाची भूमिका होती……
किल्ले असोत, सैन्याची उभारणी असो की आरमाराची निर्मिती असो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कृतीत तंत्रज्ञानावर असलेला त्यांचा भर ठळकपणे दिसून…
कोणत्याही देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितीचा मार्ग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आकार घेतो. तंत्रज्ञानाचे मानवी जीवन सुलभ करणे हे सर्वात मूलभूत ध्येय…