वायदे बाजारातून सोयाबीनला वगळण्याचा अचानकपणे निर्णय घेण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
वायदे बाजारातून सोयाबीनला वगळण्याचा अचानकपणे निर्णय घेण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.
वायदे बाजारातील ज्या त्रुटी होत्या त्या दूर करण्याची गरज होती. कमी पैशात अधिक व्यवहार करण्याची संधी होती.
कृषिविषयक तीन कायदे आगामी संसदेच्या अधिवेशनात मागे घेण्यात येतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी केली.
हमीभावापेक्षा एक हजार ते १२०० रुपये तोटा सहन करत शेतकऱ्यांना बाजारपेठेत माल विकावा लागला.
अनेकांनी दररोज काही तास या कामासाठी आम्ही देऊ व पडेल ते काम करू, अशी तयारी दाखवली.
लातूरमधील स्थिती; पाणी बचतीबाबत जनजागृतीची गरज
ज्यांचा शेतीचा काडीचाही संबंध नाही, अशी मंडळी वर्षानुवर्षे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केला पाहिजे असा उपदेश करत असत.
गतवर्षी पाऊस सरासरी चांगला झाला मात्र खरिपाचे पीक काढणीच्या वेळी अतिवृष्टी झाल्याने अडचणीत आले
जिल्ह्यात आठ लाख ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे नागरिक करोना लसीकरणासाठी पात्र आहेत.
साखरेचे अतिरिक्त उत्पादन निर्यात करण्यासाठी सरकारने दरवर्षी ४ हजार कोटी रुपये केवळ अनुदानावर खर्च करण्याचे ठरवले आहे.