कोणाच्या तरी चरणी साहित्य अर्पण करणारे पोटार्थी लेखक कसली मूल्ये जपणार? असा सवाल नाटककार राजकुमार तांगडे यांनी ‘लेखक आणि लोकशाही…
कोणाच्या तरी चरणी साहित्य अर्पण करणारे पोटार्थी लेखक कसली मूल्ये जपणार? असा सवाल नाटककार राजकुमार तांगडे यांनी ‘लेखक आणि लोकशाही…
गुढीपाडव्याच्या दिवशी शेतीचे नवे वर्ष सुरू करण्याची पद्धत शेकडो वर्षांपासून आहे. देशातील विविध प्रांतात ही पद्धत अनेक वर्षांपासूनरूढ आहे.
सोयाबीनचे पीक हे शेतकऱ्यासाठी हितकारक असल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात येऊ लागले आहे.
राज्य सरकारने जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची दखल घेतली आणि संपूर्ण राज्यात लातूर जिल्हा हा ‘हॅपी होम’ अंगणवाडीत पहिला आला.
गेल्या सहा महिन्यांपासून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी त्याचा उपयोग झाला नाही.
केंद्र शासनातर्फे भाव वाढू नयेत म्हणून उपाययोजना केल्या जात असल्या तरी आंतरराष्ट्रीय स्थिती मात्र वेगळी आहे.
या मार्गालगत राहणाऱ्या रहिवाशांना आता स्वत:च्या सुरक्षिततेची चिंता लागली आहे.
लातूर नगर परिषदेतील शहरातील कचरा उचलण्याचे कंत्राट २००५ मध्ये वसुंधरा सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेस देण्यात आले.
राज्यात भाजपची सत्ता असताना लातूर महानगरपालिकेसह जिल्ह्यातील नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सर्व ठिकाणी भाजपने एक हाती सत्ता मिळवली…
१५ फेब्रुवारीपर्यंत सरसकट शाळा- महाविद्यालय बंद ठेवण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या विरोधात शिक्षण क्षेत्रातील जाणकार मंडळींनी विरोध व्यक्त केला आहे यामुळे नव्या…
केंद्र शासनाने गेल्या सहा महिन्यांपासून घेतलेल्या धोरणामुळे डाळ उत्पादक अतिशय चिंतेत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून राज्यातील विविध भागांतील शेतकरी आपण पीक विमा पासून वंचित आहोत