१९९५ च्या निवडणुकीत महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याच्या वादावरून विलासराव देशमुख यांना विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता
१९९५ च्या निवडणुकीत महात्मा बसवेश्वराच्या पुतळ्याच्या वादावरून विलासराव देशमुख यांना विधानसभेच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता
राज्यात २०१६ पूर्वी विदर्भातील सात जिल्हे हे उष्माघातप्रवण जिल्हे म्हणून ओळखले जायचे. यात आता मोठी भर पडत असून, विदर्भातील ११…
सोयाबीनच्या भावाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांना केलेल्या सूचनांकडे लक्ष न दिल्याने सोयाबीनचे भाव पडलेलेच राहिले आहे.
शिक्षण, शेती आणि व्यापार-उद्योग या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रगती केलेले फार कमी जिल्हे आहेत.
या विनंतीमुळे काँग्रेसचे नेते अमित देशमुख भाजपचे आमदार निवडून येण्यासाठी मदत करत होते, अशा जाहीर चर्चेला तोंड फुटले आहे.
लिंगायत, मराठा या जुन्या वादाचा लाभ सूर्यकांत विश्वासरावाना झाला, त्यामुळेच त्यांना एवढी मते पडली अशी उघड चर्चा मतदारसंघात सुरू आहे…
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले व भाजपात बंडखोरी झाली तर राष्ट्रवादीचा मार्ग सुकर होणार आहे. भाजपात बंडखोरी होऊ नये…
भाजपने गेल्या काही वर्षापासून विविध राजकीय पक्ष ,संघटना ,संस्था मध्ये काम करणाऱ्या व लोकांमध्ये ज्यांचे नाव आहे अशा मोजक्या लोकांना…
काँग्रेसचे आमदार अमित देशमुख भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर भाजपाचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी…
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भूकंपग्रस्त किल्लारी व निलंगा तालुक्यातील कासार सिरशी या दोन गावांमध्ये तालुका निर्मिती करावी अशी मागणी पुढे…
उसाच्या बेण्यातही शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने त्याचा थेट परिणाम उत्पादकतेवर होतो.
आता नव्याने आंबेडकर प्रेमी जनतेने त्याच ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७२ फुटी पुतळा उभा करावा अशी मागणी सुरू केली…