
बदलत्या काळानुरूप तंत्रज्ञानाची कास धरून भारतीय न्यायव्यवस्था आधुनिक होत असल्याचे, तिचे रूपडे बदलत असल्याचे सरन्यायाधीशांनी अधोरेखित केले.
बदलत्या काळानुरूप तंत्रज्ञानाची कास धरून भारतीय न्यायव्यवस्था आधुनिक होत असल्याचे, तिचे रूपडे बदलत असल्याचे सरन्यायाधीशांनी अधोरेखित केले.
वकिली क्षेत्रात किमान दहा वर्षे कार्यरत असलेले खुल्या वर्गातील वकील या पदासाठी पात्र असतात.
मुंबई उच्च न्यायालयाला फक्त तीन दिवसांसाठी मिळाले नवे मुख्य न्यायमूर्ती! नेमकं घडलं काय?
मुंबई शहरात कायमचा समाज आणि धर्मदुभंग करणारा दहशतवादी हल्ला १२ मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोट मालिकेद्वारे झाला.
गर्भपात करायचा की गर्भधारणा कायम ठेवायची, हे ठरवण्याचा अधिकार संबंधित महिलेचाच आहे. तो कायद्याने अनिवार्य केलेल्या वैद्यकीय मंडळालाही नाही, असा…
न्यायालयांच्या दीर्घ सुट्टय़ा सोयीच्या नाहीत, अशी लोकभावना असल्याची टिप्पणी केंद्रीय कायदे आणि न्यायमंत्री किरेन रिजीजू यांनी नुकतीच राज्यसभेत केली.
सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधील एका विवाह सोहळय़ाची राज्यभरात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. मुंबईतील जुळय़ा बहिणींनी अकलूज येथील तरुणाशी एकाचवेळी, एकाच…
अयोध्येतील वादग्रस्त ढांचा पाडल्यानंतर १९९२-९३ मध्ये मुंबईत उसळलेल्या जातीय दंगलीच्या जवळपास ३० वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचे…
वडील आणि मुलगा दोघेही देशाच्या सरन्यायाधीशपदी विराजमान होण्याचे हे एकमेव उदाहरण आहे. विशेष म्हणजे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी त्यांच्या वडिलांनी…
बिल्किस बानो कोण आहे आणि २००२मध्ये नेमके काय घडले होते, या आरोपींचीच मुदतपूर्व सुटका का, शिक्षेत माफीबाबतचा कायदा काय सांगतो?
गंभीर स्वरूपाचा आरोप असल्याने केवळ वैद्यकीय कारणास्तव त्यांना कायमस्वरूपी वैद्यकीय जामीन देता येणार नसल्याचे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा…
‘जय भीम’ हा करोनाकाळात प्रदर्शित झालेला, अत्यंत लोकप्रिय ठरलेला चित्रपट. एका सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाने त्याचा मुख्य नायक सूर्या याला…