
उत्तन नाक्यावरून भाटेबंदर गावातून पुढे गेले की समुद्राला खेटूनच चर्चची अतिशय आकर्षक अशी वास्तू नजरेस पडते.
उत्तन नाक्यावरून भाटेबंदर गावातून पुढे गेले की समुद्राला खेटूनच चर्चची अतिशय आकर्षक अशी वास्तू नजरेस पडते.
मिसळ म्हटले की पुणेरी आणि कोल्हापुरी मिसळ अशी सरसकट ओळख आहे.
सुरुवातीच्या काळात वाचन हा केवळ करमणुकीचा भाग होता.
सहा पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या जेमतेम साडेपाचशेच्या आसपास भरते.
कायम थोर माणसे आजूबाजूला असल्याने बालपणापासूनच मला वाचनाची आवड व गोडी लागली.
तरुणाच्या या अचाट धाडसाचे मच्छीमारांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
मुंबईच्या वेशीवरच वसले असल्याने येथील लोकसंख्यावाढीचा वेग थक्क करून सोडणारा आहे.
ग्रामपंचायत असताना या ठिकाणी केवळ भाईंदर पश्चिम व पूर्व भागातच गाव वसलेले होते.
मीरा-भाईंदर आणि पाणीटंचाई हे समीकरण कायमच जुळलेले. नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध आहे
जागोजागी साठणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे शहरातील नगारिक त्रस्त होऊ लागले.
ही चित्तरकथा आहे मीरा-भाईंदर महापालिकेच्या शाळेत आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची.