
रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे अनेक प्रवासी, व्यापारी दररोज कबुतरांना राजरोसपणे खाद्य टाकत असल्याने येथे कबुतरांची संख्या वाढू लागली आहे
रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे अनेक प्रवासी, व्यापारी दररोज कबुतरांना राजरोसपणे खाद्य टाकत असल्याने येथे कबुतरांची संख्या वाढू लागली आहे
तानसा धरण परिसरातील महापालिकेच्या शाळेतील अपुऱ्या जागेमुळे अनेक विस्थापितांच्या मुलांना गैरसोयींना तोंड द्यावे लागते आहे. शाळेत केवळ सहा वर्गखोल्या असून…
मानखुर्दमध्ये सद्यस्थितीत पालिकेची केवळ एकमेव एम.पी.एस महाराष्ट्र नगर इंग्रजी शाळा सुरू आहे.
ही स्थिती गणपती विसर्जनापर्यंत सारखीच राहण्याची शक्यता मासळी व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.
कायद्यानुसार १४ वर्षाखालील मुलांना गोविंदा पथकात सहभागी होण्यास बंदी आहे मुंबईतील अनेक पथकांकडून या नियमाचे उल्लंघन केले जात असून सर्वात…
शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने श्वान निर्बिजीकरण उपक्रम हाती घेतला आहे.
बेस्ट उपक्रमाकडून बस क्रमांक ११५ च्या बसगाड्यांची संख्या कमी करण्यात आली
एकीकडे मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या हजारो मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महानगरपालिका पेलत आहे. तर मालाडमध्ये ‘शून्य कचरा मोहीम’…
वारंवार विविध कारणांमुळे विस्कळीत होणारी मेट्रो सेवा, पाणीगळती, तांत्रिक बिघाड आदींमुळे प्रवाशांचा खोळंबा होत असतानाच आता मेट्रो स्थानकांतील असुविधांमुळे प्रवाशांची…
मुंबईमधील उंचावरील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत असतानाच डोंगराळ भागातील श्रमिकांच्या वस्त्या मात्र तहानलेल्याच आहेत. गेली १७-१७ वर्षे श्रमिक वस्त्यांमधील…
महानगरपालिकेच्या उद्यान खात्याने चांदिवली येथील नाहर अमृत शक्ति गार्डनमध्ये मियावाकी पद्धतीने लावलेल्या झाडांचा उपक्रम यशस्वी झाला आहे.
गेल्या काही वर्षात मुंबईत विविध प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण आणि गुन्हेगारांचीही संख्या वाढू लागली आहे. परिणामी, मुंबई मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना ठेवण्यास…