
सुख, समृद्धी, प्रकाश आणि चैतन्याचे प्रतीक असलेली दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून घरोघरी फराळ बनविण्याची लगबग सुरू झाली…
सुख, समृद्धी, प्रकाश आणि चैतन्याचे प्रतीक असलेली दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून घरोघरी फराळ बनविण्याची लगबग सुरू झाली…
लालबागच्या राजाच्या दर्शनादरम्यान झालेल्या कथित मानवी हक्क उल्लंघनाच्या प्रकरणाची पहिली सुनावणी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आनंद बदर यांच्या…
ग्राहकांच्या गर्दीमुळे मासळी बाजारात वर्दळ वाढू लागली असली तरीही वातावरणीय बदलांमुळे बाजारात पुरेशा प्रमाणात मासे उपलब्ध नाहीत.
रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे अनेक प्रवासी, व्यापारी दररोज कबुतरांना राजरोसपणे खाद्य टाकत असल्याने येथे कबुतरांची संख्या वाढू लागली आहे
तानसा धरण परिसरातील महापालिकेच्या शाळेतील अपुऱ्या जागेमुळे अनेक विस्थापितांच्या मुलांना गैरसोयींना तोंड द्यावे लागते आहे. शाळेत केवळ सहा वर्गखोल्या असून…
मानखुर्दमध्ये सद्यस्थितीत पालिकेची केवळ एकमेव एम.पी.एस महाराष्ट्र नगर इंग्रजी शाळा सुरू आहे.
ही स्थिती गणपती विसर्जनापर्यंत सारखीच राहण्याची शक्यता मासळी व्यावसायिकांकडून वर्तविली जात आहे.
कायद्यानुसार १४ वर्षाखालील मुलांना गोविंदा पथकात सहभागी होण्यास बंदी आहे मुंबईतील अनेक पथकांकडून या नियमाचे उल्लंघन केले जात असून सर्वात…
शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने श्वान निर्बिजीकरण उपक्रम हाती घेतला आहे.
बेस्ट उपक्रमाकडून बस क्रमांक ११५ च्या बसगाड्यांची संख्या कमी करण्यात आली
एकीकडे मुंबईत दररोज निर्माण होणाऱ्या हजारो मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महानगरपालिका पेलत आहे. तर मालाडमध्ये ‘शून्य कचरा मोहीम’…
वारंवार विविध कारणांमुळे विस्कळीत होणारी मेट्रो सेवा, पाणीगळती, तांत्रिक बिघाड आदींमुळे प्रवाशांचा खोळंबा होत असतानाच आता मेट्रो स्थानकांतील असुविधांमुळे प्रवाशांची…