
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींसंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना पहलगाम हल्ला आणि त्यानंतरच्या घडामोडींसंबंधी आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे देशात मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला होता. याप्रकरणात अनेक गुन्हेगारी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे खटले दाखल…
काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन शहरावरील हल्ला दहशतवादाच्या आश्रयदात्यांची निराशा आणि भ्याडपणा प्रतिबिंबित करतो, असे सांगत पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानचा संदर्भ दिला
याबद्दल ‘एनसीईआरटी’च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, हे केवळ पाठ्यपुस्तकाचा पहिला भाग असून दुसरा भाग आगामी महिन्यांमध्ये येणे अपेक्षित असल्याचे सांगितले
याबरोबरच पाकिस्तानात गेलेले ७४५ भारतीय नागरिक पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून मायदेशी परतले आहेत. त्यामध्ये १४ राजनैतिक अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
केंद्रीय गृह विभागाच्या आदेशानंतर ‘एनआयए’ने जम्मूमध्ये गुन्हा दाखल केला आहे आणि तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहेत अशी माहिती…
मुंबई आणि गुजरात हे दोनही संघ हंगामातील पहिल्या विजयाच्या शोधात आहेत. चेन्नईविरुद्धच्या लढतीत मुंबईच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली.
उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार असलेल्या समितीलाही शेतकऱ्यांच्या तक्रारींची पडताळणी करण्याचे निर्देश दिले.
थायलंडची राजधानी बँकॉकही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. तीन ठिकाणी निर्माणाधीन इमारती कोसळल्या. त्यात १० जणांचा मृत्यू आणि १६ जण जखमी झाले.
कविता, नाटक, चित्रपट, विडंबन यामुळे जीवन अर्थपूर्ण होते असे सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे राज्यसभा सदस्य इम्रान प्रतापगढी यांना दिलासा देताना नमूद…
प्रसृत आकडेवारीनुसासार, वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षाच्या ११ महिन्यांत म्हणजेच फेब्रुवारीअखेरीस १३,४६,८५२ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
अल्पबचत योजनांचे व्याजदर हे केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून दर तिमाहीला आढावा घेऊन निर्धारित केले जात असतात.