‘हिंद-प्रशांत प्रादेशिक संवाद-२०२५’मध्ये ते बोलत होते. माणेकशाँ केंद्रामध्ये २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान नौदलाच्या वतीने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे
‘हिंद-प्रशांत प्रादेशिक संवाद-२०२५’मध्ये ते बोलत होते. माणेकशाँ केंद्रामध्ये २८ ते ३० ऑक्टोबरदरम्यान नौदलाच्या वतीने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे
मातीमधील पोषक घटकांच्या कमतरतेमुळे भविष्यातील शेतीच्या शाश्वततेविषयी गंभीर चिंता निर्माण झाल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
चक्रीवादळ किनाऱ्याला धडकल्यानंतर वाऱ्याचा वेग ९० ते ११० किलोमीटर प्रतितास इतका राहील, असा अंदाज आहे.
मुंबई मेट्रो रेल आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (जीएमएलआर) आदी प्रकल्पांसाठी झाडे तोडण्याच्या सर्व परवानग्या रद्द केल्या जातील, असा इशाराही दिला.
काँग्रेसने निवडणूक आयोगाचा हेतू आणि विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याची टीका केली आहे.
“खुद्द न्या. गवई यांनीच या वकिलाविरोधात कोणतीही कारवाई करायला नकार दिला होता,” असे न्या. सूर्य कांत आणि न्या. जॉयमाल्य बागची…
न्या. विक्रम नाथ आणि न्या. संदीप मेहता यांच्या खंडपीठाने केंद्राला पूरक प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठीही आठ आठवड्यांची मुदत दिली.
गेल्या २० वर्षांत मतदार याद्यांत लक्षणीय बदल झाल्याचे एसआयआरला अधिकृत करण्याबाबत २४ जूनच्या आदेशात, निवडणूक आयोगाने स्पष्ट केले होते.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या अदानी समूहामध्ये आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) केलेली गुंतवणूक ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या वृत्तामुळे चर्चेत आली आहे.
यापूर्वी जूनमध्ये नितीश कुमार सरकारने राज्यातील पंचायती राज संस्थांच्या अधिकाऱ्यांचे आणि वॉर्ड सदस्यांचे भत्ते आणि इतर फायदे वाढवले होते.
‘‘२०२६ हे वर्ष ‘आसिआन-भारत सागरी सहकार्य’ वर्ष म्हणून आम्ही जाहीर करीत आहोत,’’ असे मोदी म्हणाले.
आसाम, तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील विधानसभा निवडणुका २०२६च्या सुरुवातीला होणार आहेत.