पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा इम्रान खान यांचा आरोप आहे.
पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याचा इम्रान खान यांचा आरोप आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील आर्थिक गुन्ह्यातून अंदाजे सुमारे सहा हजार कोटींचे उत्पन्न लाटण्यात आले.
ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाला ९४४.५० कोटी, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला जवळपास ४४२.८० कोटी मिळाले.
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान घोटयाला दुखापत झाल्यावर तंदुरुस्त होण्यासाठी एकामागून एक घाईघाईने उपचार केले.
आम्ही भारताचे लोक द्वेष, लूटमारी, बेरोजगारी, महागाई आणि अत्याचारांविरोधात लढा देऊ’’.
राजकीय पक्षांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांचे विशिष्ट क्रमांक उघड करणे आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने ‘स्टेट बँके’ला नोटीस बजावली.
पंतप्रधान मोदींनी आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात दहशतवाद, नक्षलवाद आणि घुसखोरांशी कठोरपणे सामना करून संपूर्ण देशाला केवळ समृद्धच नाही तर सुरक्षितही…
द्रमुकने या वर्षी जानेवारीमध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा प्रसारित करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता
भाजपच्या या भ्रष्टाचाराची सर्वोच्च न्यायालयाकडून सर्वोच्च स्तरीय चौकशी केली जावी अशी आमची मागणी आहे असे खरगे यांनी नमूद केले आहे.
कोलकात्याच्या पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरवरील हावडा मैदान स्टेशनवरून सकाळी ७ वाजता मेट्रोच्या प्रवासाला सुरुवात झाली.
व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्मॉल आणि मिडकॅप कंपन्यांचे समभाग म्हणजे बुडबुडे बनले आहेत आणि ‘सेबी’ त्यावर लक्ष ठेवून आहे,
विद्युत-वाहनांसाठी (ई-व्ही) उत्पादन सुविधा उभारणाऱ्या कंपन्यांना कमी सीमा शुल्कावर मर्यादित संख्येत वाहने आयात करण्याची परवानगी दिली जाणार आहे.