भारताने पॅरिस ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत चार ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवले असून, चारही महिला गटातील आहेत.
भारताने पॅरिस ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत चार ऑलिम्पिक कोटा स्थान मिळवले असून, चारही महिला गटातील आहेत.
मस्क यांनी एप्रिलच्या प्रारंभी ‘एक्स’वर संदेश प्रसारित करून, आपण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते.’’
देशातील २२ व्यक्तींकडे संपत्तीचे केंद्रीकरण झाले असून, देशातील ७० कोटी लोकांना दिवसाला शंभर रुपयांवर गुजराण करावी लागते असा दावा राहुल…
‘‘तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या होणाऱ्या अंमलबजावणीमुळे भारत आपल्या फौजदारी न्याय व्यवस्थेत लक्षणीय दुरुस्ती होणार आहे.
‘ईपीएफओ’च्या सदस्यसंख्येत झालेली वाढ ही रोजगार बाजारपेठेतील संघटितपणात झालेली वाढ दर्शविणारी आहे.
भांडवली बाजारात कॅनरा बँकेच्या समभागांमध्ये तरलता सुधारण्याच्या उद्देशाने समभाग विभागणी केली जात आहे.
गेल्या काही वर्षांत भारताने अनेक धक्के पचविले आहेत. त्यातून सावरत भारताने जगातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळविले आहे.
आपण कुलगुरूपदाचा प्रभार स्वीकारला तेव्हा विद्यापीठाच्या आवारात ध्रुवीकरण झाले होते असे त्यांनी सांगितले.
ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नईच्या संघाने गेल्या दोन सामन्यांत विजय मिळवले आहेत, तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊला सलग दोन सामने गमवावे…
नेस्ले कंपनीने विकसनशील देशांमध्ये लहान मुलांसाठीच्या दुग्धजन्य पदार्थांत साखर जास्त वापरल्याचा दावा करण्यात आला आहे.
मिस्त्री, हे सनदी लेखापाल आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाचे सहकारी सदस्य आहेत
बिहारमधील पुर्णिया येथील सभेत घुसखोरांचा मुद्दा पंतप्रधानांनी उपस्थित केला. नेपाळ तसेच बांगलादेश सीमेनजीक हा मतदारसंघ आहे.