
‘‘श्रीकृष्णाचा हा आदर्श व गीतेचा हा आदेश जीवनात उतरविणे हाच खरा गीतेचा पाठ ठरणार आहे.
‘‘श्रीकृष्णाचा हा आदर्श व गीतेचा हा आदेश जीवनात उतरविणे हाच खरा गीतेचा पाठ ठरणार आहे.
लोकसुद्धा आज खरा आदर्श काय?’ हेच विचारतात व उच्चारतात, फक्त कोणी तसे वागत नाहीत.
‘‘महापुरुषांनी हाडांची काडे करून या मानवी समाजाला खऱ्या आदर्शतेची जाणीव करून देण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण त्यांचे लोण अजूनही खेडय़ापाडय़ांत…
उच्च विचारसरणी व लहानापासून थोरापर्यंत सर्वाशी मोकळय़ा मनाने वागण्याची धाटणीही तशीच सुंदर आहे
स्वातंत्र्यानंतर दिलेल्या एका व्याख्यानात खऱ्या सुशिक्षितांची व्याख्या करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात प्रचारमंत्र बिघडल्यामुळेच सर्व बाजूंनी भारताच्या शक्तिबुद्धीचा व पावित्र्याचा…
प्रचारक व कार्यकर्त्यांना उद्देशून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘साऱ्या जगातील घडामोडी आजवर बऱ्या-वाईट प्रचाराद्वारेच होत आल्या आहेत, ही गोष्ट आपण…
हजारो वर्षांपासूनची प्रत्येक घातक रूढी नाहीशी करण्यासाठी महात्मा गांधींनी आणि त्यांच्या आधीही अनेक थोर पुरुषांनी प्रयत्न केले.
नव्या पिढीला शाळांतून किंवा आश्रमांतून सवय लावावी लागते. कीर्तने किंवा व्याख्याने यातून स्फूर्ती व जागृती देण्याची सवय ठेवावी लागते.
क्रांतीचा मध्यबिंदू व ऐक्यसूत्राचे विवेचन करताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘एकदा क्रांती झाल्यावरही तिला जसजसा काळ लोटत जातो, तसतशी समाजात…
भांबावलेल्या परिस्थितीतील जातीयता आपण एकसाथ नाहीशी केली पाहिजे, प्रसंगी पक्षभेद नष्ट केले पाहिजेत.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.