
भांबावलेल्या परिस्थितीतील जातीयता आपण एकसाथ नाहीशी केली पाहिजे, प्रसंगी पक्षभेद नष्ट केले पाहिजेत.
भांबावलेल्या परिस्थितीतील जातीयता आपण एकसाथ नाहीशी केली पाहिजे, प्रसंगी पक्षभेद नष्ट केले पाहिजेत.
आसुरी शक्तीच्या लोकांशी लढण्याचा प्रसंग येतो तेव्हा केवळ हेतू उच्च असूनच भागत नाही; तर त्यांच्यापेक्षा अधिक लोकशक्ती दाखवावी लागते.
देश स्वतंत्र झाल्यापासून शेतकरी, सामान्य माणूस देशातील घडामोडींचा केंद्रबिंदू होण्याऐवजी राजकारणी व राजकारणच केंद्रबिंदू झाले.
सर्वधर्मसमभावाचे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समृद्ध भारताचे चिंतन करताना म्हणतात, ‘‘यापुढे हरिजनांसाठी नुसती मंदिरेच खुली करून भागणार नाही तर आपली…
उत्तम साधनेचा उगम कोणता? या प्रश्नाला उत्तर देताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात : ‘‘या जगात काही दृश्ये माणसाला गुलाम बनविणारी…
आत्मविश्वाची आभा कशी वाढवायची याबाबत महाराज म्हणतात, ‘‘काही लोकांची वृत्ती तर इतकी बहिर्मुख असते, की त्यांना स्वत:ला आपण काय करतो,…
वास्तविक आपले संकल्प पूर्ण करून घेण्याचे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीच्या अंगी आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘‘आजदेखील कुणी फारसे शिक्षण न घेताही आपले डोळे उघडे ठेवून जगात वावरेल आणि दृश्यादृश्य प्रत्येक गोष्टीतून…
भगवान गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रत्यक्ष आचरणात आणून एक कोटी तासांचा समयदान यज्ञ केला.
बु्द्ध जयंतीच्या उत्सवप्रसंगी ‘आपण बुद्ध धर्माची दीक्षा का घेत नाही?’ असा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना एका अनुयायाने पत्र पाठवून केला.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.