scorecardresearch

राजेश बोबडे

rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी..

महाराजांनी १९४५ पासून हरिजनाला मंदिर प्रवेश, सार्वजनिक विहिरीवर सर्वांनाच पाणी भरण्याचा हक्क असला पाहिजे यासाठी जनजागृती करून चळवळीचे नेतृत्व केले

rashtrasant tukdoji maharaj share experience during a tour in 1949
चिंतनधारा: बिगडम् गयी शासन की रिती।

आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनतेची मजल नेत्यांची, राज्यकर्त्यांची घरे पेटविण्यापर्यंत गेली आहे. आरक्षण आंदोलनात याचा प्रत्यय येतो.

rashtrasant tukdoji maharaj share experience during a tour in 1949
चिंतनधारा: साहित्य ही शिल्पकला की संजीवनी विद्या?

एका कवी संमेलनाला संबोधताना महाराज म्हणतात, ‘‘साहित्य संमेलनाच्या रूपाने उत्तम विचारांच्या कवींचा संगम झालेला पाहून विकासमार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या खेडूत जनतेलादेखील…

rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : ‘भूदान’ हा आजचा युगधर्म व्हावा

अनेक महापुरुषांनी विविध अनुभव घेऊन काढलेले सार सर्वांसाठीच असते हे लक्षात घेऊन, त्या मार्गाने सामुदायिक शक्तीतून नवे जग आकारास आणले…

rashtrasant tukdoji maharaj views on education
चिंतनधारा : ‘भूमि विश्वस्त योजना’ व ‘भूदान’ चळवळ

विनोबांच्या भूदान योजनेची व्यापकता कळल्यावर महाराजांनी उदात्त भावनेने श्रीगुरुदेव सेवा मंडळाची ‘भूमि विश्वस्त योजना’ भूदान चळवळीत विलीन केली.

rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : भूमिहीनांसाठी ‘भूमि विश्वस्त योजना’

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९४६ पासून ग्रामसुधारणेचा व पुनर्रचनेचा प्रश्न श्रीगुरुदेव सेवामंडळाद्वारे हाती घेतला.

rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : लांगूलचालन करणारा शिक्षक घातक

जिव्हाळय़ाने काम करणारा शिक्षक हा आपले जीवन व अंत:करण त्या शिक्षणात ओतीत असल्यामुळे अल्पावधीतच फार मोठे कार्य करून दाखवू शकतो.

rashtrasant tukdoji maharaj
चिंतनधारा : ..तुका झालासे कळस।

महाराज म्हणतात, ‘‘महाराष्ट्राच्या इतिहासात असा एक काळ येऊन गेला की, ज्यावेळी जाणते लोक समाजजागृतीची जबाबदारी विसरून पांडित्याच्या आहारी गेले.

लोकसत्ता विशेष