केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाकडून राज्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या स्थलांतरणाला सप्टेंबर महिन्यात परवानगी मिळाली. ताडोबा-अंधारी व पेंच…
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयात विशेष रुची आणि याच विषयावर दशकाहून अधिक काळापासून लेखन. -या विषयावर ताज्या घडामोडी, वृत्त संकलन, लेख आणि विश्लेषण. वाचकांना वने, वन्यजीव, पर्यावरण या विषयावरील बातम्या, लेख वाचायला मिळतील.
केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाकडून राज्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या स्थलांतरणाला सप्टेंबर महिन्यात परवानगी मिळाली. ताडोबा-अंधारी व पेंच…
डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेत आयोजित वार्षिक संशोधन परिसंवादात हा अहवाल (Status of Elephants in India: DNA-based Synchronous All-India Population…
‘लेसर फ्लोरिकन’ म्हणजेच तणमोर हा पक्षी स्थानिक पातळीवर ‘गवताळ मोर’ म्हणून ओळखला जातो. या पक्ष्याच्या अधिवासावर गदा आल्यामुळे ते वेगाने…
आजतागायत कोणत्याही रेल्वेमार्गावर गेले नसतील एवढे वन्यप्राण्यांचे बळी या रेल्वेमार्गावर गेले आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सुमारे ५० टक्के रानगवे याच…
सुधारित बियाण्यांपासून तेलापर्यंत जवसाची संपूर्ण मूल्यवर्धित साखळी विकसित करण्यात महत्त्वाचा हातभार लावणाऱ्या आणि जवसाच्या शेतीचे क्षेत्रफळ वाढवणाऱ्या डॉ. बीना नायर…
भारत ‘हरितीकरणा’मध्ये आघाडीच्या देशांपैकी एक म्हणून उदयास आला आहे. मात्र, ही हिरवळ प्रामुख्याने जंगलांपेक्षा सिंचित शेती, गहू, तांदूळ, ऊस आणि…
केरळ ऐतिहासिकदृष्ट्या मानव-वन्यजीव सहअस्तित्वाचे एक मॉडेल राहिले आहे. प्रस्तुत कायद्याने या प्रतिमेला बाधा पोहोचते.
२३ जुलै २०२३ ला जनसुनावणी घेण्यात आली. त्याचवेळी या खाणीला गावकऱ्यांसह पर्यावरणवाद्यांनी प्रचंड विरोध केला होता.
गरिबी आणि त्यातून फोफावलेला नक्षलवाद एकीकडे, तर खाणकाम, पायाबूत सुविधांची उभारणी दुसरीकडे अशा दुहेरी कात्रीत काही राज्यांतील वाघ नष्ट होऊ…
कोल्हापूर हत्ती प्रकरणाची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने ‘वनतारा’तील वन्यप्राण्यांसंदर्भात विशेष तपास पथक गठीत केले.
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी तंत्रज्ञानात्मक उपाय प्रभावी
भारतात सिंहांचे अस्तित्व फक्त गुजरात राज्यापुरतेच मर्यादित आहे. सिंहांच्या भविष्यासाठी हे धोकादायक असल्याचे जीवशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे…