
मराठी रंगभूमीवर बराच काळ कोर्टरूम ड्रामा आलेला नाही. फार वर्षांपूर्वीचा आचार्य अत्रे लिखित तो मी नव्हेच हा नटवर्य प्रभाकर पणशीकर यांनी…
मराठी रंगभूमीवर बराच काळ कोर्टरूम ड्रामा आलेला नाही. फार वर्षांपूर्वीचा आचार्य अत्रे लिखित तो मी नव्हेच हा नटवर्य प्रभाकर पणशीकर यांनी…
मध्यमवर्गीय जगणं, नीतिमूल्यं आणि आदर्शवादी विचारांचा पगडा सर्वसामान्यपणे लोकांच्या जीवनाचा भाग होता. त्यातही आपले बहुतांश लेखक मध्यमवर्गीयांतूनच आलेले असल्याने साहित्यात…
कोकणच्या तांबड्या मातीतून अनेक लेखक, कवी उदयास आले आणि त्यांनी आपल्या मायमातीतलं सर्जन आपल्या साहित्यकृतींतून मांडलं.
कवीला आलेले, जाणवलेले, त्याने घेतलेले सुटे सुटे अनुभव त्यात आहेत. साहजिकपणेच त्यात गोळीबंद नाटकासारखा एकसंध अनुभव देण्याची क्षमता कितपत असेल,…
माणसं पूर्वी एखाद्या गोष्टीबद्दल कुणाशी आपले मतभेद असतील वा त्यास आपला आक्षेप असेल तर हिरीरीनं व्यक्त होत असत… वाद घालत. समोरची…
शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेद्वारे नाट्यपूर्ण क्षण अधोरेखित केले आहेत. उल्लेश खंदारे यांनी रंगभूषेतून पात्रांना बाह्य व्यक्तिमत्त्व प्रदान केलं आहे. सगळ्याच…
नुकतंच श्री छत्रपती शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टने ‘रणरागिणी ताराराणी’ हे युवराज पाटील लिखित आणि विजय राणे दिग्दर्शित नाटक रंगभूमीवर आणलं…
सासू-सुना यांच्यातला संघर्ष हा आदिम, सनातन काळापासूून चालत आलेला आहे. या संघर्षात त्यांच्या नवऱ्यांची मात्र हकनाक फरफट होते. म्हणजे सुनांच्या नवऱ्यांची…
सासू-सुना यांच्यातला संघर्ष हा आदिम, सनातन काळापासूून चालत आलेला आहे. या संघर्षात त्यांच्या नवऱ्यांची मात्र हकनाक फरफट होते. म्हणजे सुनांच्या नवऱ्यांची…
अनिश नावाच्या तरुणाला त्याच्या समस्यांनी ग्रस्त आयुष्याला कंटाळल्याने ते संपवायचं आहे. त्यासाठी त्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
गेल्या वर्षी एनसीपीएच्या ‘दर्पण’ नाट्यलेखन स्पर्धेतील हे विजेते नाटक. मात्र, त्यावेळी त्यात असलेली धार आता प्रयोगात बोथट झालेली जाणवते.
आपण कितीही विज्ञानवादी आणि विवेकवादी असलो तरी अजूनही सृष्टीतील किंवा मानवी जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींचं ज्ञान आपल्याला झालेलं नाहीए.