
आजच्या समाजातील एका भीषण, हृदयद्रावक समस्येला हात घालणारं हे नाटक प्रेक्षकाला हलवून सोडतं, हे नक्की.
आजच्या समाजातील एका भीषण, हृदयद्रावक समस्येला हात घालणारं हे नाटक प्रेक्षकाला हलवून सोडतं, हे नक्की.
पुलंच्या स्मृतींची पंचविशी आणि सुनीताबाईंची जन्मशताब्दी यानिमित्ताने महाराष्ट्रभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन होत आहे. हेच औचित्य साधून पु. ल. देशपांडे यांचं ‘सुंदर…
सासू-सून तंट्याच्या पारंपरिक नात्याला गावरान बोली, कीर्तनाचा साज आणि अफलातून विनोदी फोडणी देत ‘कुटुंब कीर्तन’ हे नाटक धमाल अनुभव देतं.
मराठी रंगभूमीवर बराच काळ कोर्टरूम ड्रामा आलेला नाही. फार वर्षांपूर्वीचा आचार्य अत्रे लिखित तो मी नव्हेच हा नटवर्य प्रभाकर पणशीकर यांनी…
मध्यमवर्गीय जगणं, नीतिमूल्यं आणि आदर्शवादी विचारांचा पगडा सर्वसामान्यपणे लोकांच्या जीवनाचा भाग होता. त्यातही आपले बहुतांश लेखक मध्यमवर्गीयांतूनच आलेले असल्याने साहित्यात…
कोकणच्या तांबड्या मातीतून अनेक लेखक, कवी उदयास आले आणि त्यांनी आपल्या मायमातीतलं सर्जन आपल्या साहित्यकृतींतून मांडलं.
कवीला आलेले, जाणवलेले, त्याने घेतलेले सुटे सुटे अनुभव त्यात आहेत. साहजिकपणेच त्यात गोळीबंद नाटकासारखा एकसंध अनुभव देण्याची क्षमता कितपत असेल,…
माणसं पूर्वी एखाद्या गोष्टीबद्दल कुणाशी आपले मतभेद असतील वा त्यास आपला आक्षेप असेल तर हिरीरीनं व्यक्त होत असत… वाद घालत. समोरची…
शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेद्वारे नाट्यपूर्ण क्षण अधोरेखित केले आहेत. उल्लेश खंदारे यांनी रंगभूषेतून पात्रांना बाह्य व्यक्तिमत्त्व प्रदान केलं आहे. सगळ्याच…
नुकतंच श्री छत्रपती शिवाजी मंदिर स्मारक ट्रस्टने ‘रणरागिणी ताराराणी’ हे युवराज पाटील लिखित आणि विजय राणे दिग्दर्शित नाटक रंगभूमीवर आणलं…
सासू-सुना यांच्यातला संघर्ष हा आदिम, सनातन काळापासूून चालत आलेला आहे. या संघर्षात त्यांच्या नवऱ्यांची मात्र हकनाक फरफट होते. म्हणजे सुनांच्या नवऱ्यांची…
सासू-सुना यांच्यातला संघर्ष हा आदिम, सनातन काळापासूून चालत आलेला आहे. या संघर्षात त्यांच्या नवऱ्यांची मात्र हकनाक फरफट होते. म्हणजे सुनांच्या नवऱ्यांची…