अद्वैत थिएटर्स निर्मित, घन:श्याम रहाळकर लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित ‘विषामृत’ हे नाटक याच नात्याचा आणखीन एक पैलू उलगडून दाखवतो.
अद्वैत थिएटर्स निर्मित, घन:श्याम रहाळकर लिखित, विजय केंकरे दिग्दर्शित ‘विषामृत’ हे नाटक याच नात्याचा आणखीन एक पैलू उलगडून दाखवतो.
एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाच्या पडछायेत आयुष्य कंठणाऱ्यांना आपणही वटवृक्षाचा अविभाज्य भाग आहोत असं वाटणं आणि प्रत्यक्षात ते तसं असणं यांत जमीन-अस्मानाचं अंतर…
माणसांचं आयुष्य त्यांच्या हातात असतं असा एक गैरसमज आहे. कित्येकदा माणूस ठरवतो एक… घडतं भलतंच. ज्याच्या त्याच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनानुसार…
बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांनी गांधीजींच्या टिळक स्वराज्य फंडासाठी संयुक्त ‘मानापमान’चा प्रयोग सादर केला. त्यावेळी भलतीच खळबळ माजली होती.
‘मीच माझी स्वामिनी’ या लोकप्रिय मालिकेतील राधिका ही घरी आपली रील बनवत असतानाच एका पत्रकाराचा फोन येतो- ह्यमला तुमची मुलाखत…
गणेश तथा बाबाराव सावरकर यांच्या पत्नी यशोदा, विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई आणि डॉ. नारायण सावरकर यांच्या पत्नी शांताबाई…
प्रेमविवाहानंतर प्रत्यक्ष संसार करताना नवरा-बायकोत नेमकं काय बिघडत जातं याचा वेध घ्यायचा प्रयत्न त्यांनी यात केला आहे.
जगातल्या सगळ्या घटना, अनुभव आणि सुख-दु:ख यांचं मूळ असतं ते मनातच. माणसाचं जगणं हे मनाभोवतीच घुटमळत असतं.
माणसाचं मन प्रचंड चंचल असतं. आता या ठिकाणी असेल, तर दुसऱ्याच क्षणी भलत्याच विषयाकडे गेलेलं असेल. त्याला कितीही ठिकाणावर आणायचं…
१५ ऑगस्ट २००२ रोजी निर्मात्या लता नार्वेकर यांच्या श्रीचिंतामणी संस्थेतर्फे ‘सही रे सही’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता.
आधुनिक मराठी रंगभूमीचा पाया घालणारी जगातील एकमेवाद्वितीय अशी ‘संगीत नाटकां’ची आपली वैभवशाली परंपरा पुढे काळाच्या ओघात मागे पडली.
संगणक आणि मोबाइल क्रांतीने माणसाचं पत्रलेखन आज जवळजवळ थांबल्यातच जमा आहे.