
चार भावंडांच्या घरात, आयुष्यात “कुछ तो अच्छा हो सकता है” असा आशावाद वाटण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे हा सिनेमा.
चार भावंडांच्या घरात, आयुष्यात “कुछ तो अच्छा हो सकता है” असा आशावाद वाटण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे हा सिनेमा.
रामजीला सुख आणि दुःख, जन्म आणि मृत्यू ह्यातील अद्वैताची होणारी जाणीव हे या सिनेमाचं कथासूत्र.
‘अँग्री यंग मॅन’ची, या सामाजिक व्यवस्थेविरुद्धची लढाई म्हणजे कर्णन हा सिनेमा.
एका सरळ रेषेत सांगितलेली गोष्ट, साधे-सोपे खऱ्या आयुष्यातील वाटावेत असे संवाद, फारसे ट्विस्ट आणि टर्न्स नसणारा, नाट्यमय प्रसंग नसणारा, संथ…
कार्यालयात घोडा आणण्याची परवानगी मागणारा विषय सध्या राज्यभर गाजतोय… त्यावर केलेलं भाष्य
दादू.. तू, तुझे कुटुंबीय आणि आप्तस्वकीय सुखरूप असाल, घराबाहेर पडत नसाल आणि आपली काळजी घेत असाल अशी आशा आहे.
दर पंधरवडय़ाला तुला एक पत्र लिहायचं असं ठरवून जानेवारीपासून सुरू केलेल्या या उपक्रमाला बघता बघता वर्ष पूर्ण झालं.
भविष्यात डोकावण्याचा हा भुंगा माझ्या मागे तू लावून दिलास आणि देशाऐवजी भविष्यात मी कुठे, कसा असेन याचा विचार करू लागलो.
अरे तुला सांगतो दादू, अगदी विनाकारण, केवळ इतरांपेक्षा हुशार आणि स्मार्ट असल्यामुळे लहानपणी मला खूप मार खायला लागलेला आहे
माझा स्वभाव आणि तुझा फराळ दोन्ही गोष्टी अशा की कुरकुर करण्याचा किंवा होण्याचा प्रश्नच नव्हता.