
‘नितेशने जपून बोलावे’ या निलेश राणे यांच्या सल्ल्याने नारायण राणे यांचे पुत्र नितेश व निलेश या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे…
‘नितेशने जपून बोलावे’ या निलेश राणे यांच्या सल्ल्याने नारायण राणे यांचे पुत्र नितेश व निलेश या दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे…
पुस्तक प्रकाशन समारंभापासून अगदी छोट्या-मोठ्या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरचे सातत्याने दौरे करीत…
जातनिहाय जनगणनेमुळे प्रत्येक जाती, जमातींचे प्रत्यक्ष प्रमाण कळेल व त्या आधारे आरक्षणाची मर्यादा शिथिल करता येईल, असा यु्क्तिवाद राजकीय नेते…
माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांनी पक्षात आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप करीत पक्षाचे कार्याध्यक्ष आणि…
समितीचे अहवाल विधिमंडळाला सादर केले जातात. पण अहवाल सरकारवर बंधनकारक नसतात. त्यामुळे सरकारकडून समित्यांच्या अहवालांची दखलच घेतली जाते असे नाही.
भुजबळांच्या समावेशामागे राष्ट्रवादीपेक्षा भाजपची भूमिका महत्त्वाची ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राष्ट्रपतींनी राज्यघटनेच्या १४३ (१) अनुच्छेदानुसार असलेल्या अधिकारात सर्वोच्च न्यायालयाकडे अभिमत (प्रेसिडेन्शल रेफरन्स) मागवले, म्हणून सर्वोच्च न्यायालयाला फेरविचार करावाच लागतो का?
आर्थिक पातळीवर प्रगत, सक्षम राज्य ही महाराष्ट्राची पूर्वापार ओळख असली तरी १६व्या वित्त आयोगाकडे महाराष्ट्र सरकारने जे मागणीपत्र सादर केले…
देशातील एकूण विदेशी गुंतवणुकीत राज्याचा वाटा हा सर्वाधिक ३१ टक्के आहे.
रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबरपर्यंत घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने महायुती आणि महाविकास आघाडीची पु्न्हा एकदा कसोटी लागणार आहे.
हरियाणा सरकारने भाकरा-नानगल प्रकल्पातून ४५०० क्यूसेस अतिरिक्त पाण्याची मागणी केल्याने पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे.
भाजपचा आधी जातनिहाय जनगणनेला विरोध होता. पण जसे राजकीय वातावरण तापू लागले तसे गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपनेही जातनिहाय जनगणनेला अनुकूल…