पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठी टक्केवारीची अट काढून टाकण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.
पदवी आणि पदव्युत्तर प्रवेशासाठी टक्केवारीची अट काढून टाकण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे.
वक्तशीरपणाच्या बाबतीत दर दिवशी मार खाणाऱ्या मध्य रेल्वेवर बुधवारचा दिवसही फार वेगळा नव्हता.
शालेय शिक्षण विभागातर्फे नुकत्याच जाहीर करण्यात आलेला संचमान्यतेचा शासन निर्णय मागे घ्यावा,
स्मार्ट सिटीचा शहराचा आराखडा तयार करण्यासाठी मेकॅन्झी या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा बेकायदेशीर व खर्चीक प्रस्ताव प्रशासनाने आग्रह धरला
गणेशोत्सवादरम्यान कोल्हापूरमार्गे कोकणातल्या आपापल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आता मध्य रेल्वेने पुणे-कोल्हापूर-पुणे या मार्गावर अनारक्षित गाडय़ा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. १
ज्येष्ठ गझलकार व कवी मनोहर रणपीसे (६८) यांचे दीर्घ आजाराने मुंबईत बुधवारी निधन झाले.
मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा वाढता प्रादुर्भाव, पावसाच्या लपंडावामुळे लागू केलेली पाणीकपात, अस्वच्छता असे अनेक प्रश्न भेडसावत