
खाद्यतेलाच्या बाबतीत संपूर्ण स्वावलंबन निदान १५-२० वर्षे दूर आहे आणि आयातनिर्भरता कमी करणे एवढेच आपल्या हाती आहे. मग परिस्थितीच्या रेट्यामुळे…
खाद्यतेलाच्या बाबतीत संपूर्ण स्वावलंबन निदान १५-२० वर्षे दूर आहे आणि आयातनिर्भरता कमी करणे एवढेच आपल्या हाती आहे. मग परिस्थितीच्या रेट्यामुळे…
सोने बाजारपेठेमध्ये आता एक नवीन दालन उघडले गेले आहे त्याची माहिती आपण आज घेणार आहोत.
अमेरिकी मध्यवर्ती बँकेला देखील महागाई काबूत ठेवण्यात सपशेल अपयश येत आहे हे दिसल्यामुळे आता जगाचा आर्थिक मंदीच्या दिशेने प्रवास सुरू…
गहू, तांदूळ, मका, काही कडधान्ये, फळफळावळ आणि भाजीपाला अशा अनेक प्रकारच्या कृषी उत्पादनांमध्ये देशाने स्वयंपूर्णता मिळविली.
अनेक वर्षांच्या अथक मेहनतीने निर्माण केलेले हळद वायदे बंद करण्यामुळे व्यापाऱ्यांचे काहीच नुकसान नाही,
सुदैवाने आपले ऊर्जा आणि खाद्यतेल परावलंबित्व सोडता, आपण अनेक गोष्टींमध्ये स्वयंपूर्ण आहोत.
सध्याच्या वेगवान जगामध्ये आणि अति चढ-उताराच्या काळात गुंतवणुकीसाठी ५-७ वर्षे हा किमान कालावधी काही जणांना प्रदीर्घ वाटतो.
वरील पद्धतीने गुंतवणुकीसाठी एमसीएक्सवरील सोन्याचे ‘गोल्ड-मिनी’ हे १०० ग्रॅम सोन्याचे कॉन्ट्रॅक्ट उपयुक्त ठरू शकतील.
कमॉडिटी मार्केटच्या चढ-उताराबाबत आणि लहरीपणाबद्दल आपण बरेच वेळा चर्चा केली आहे.
एकदा, दोनदा नव्हे तर मागील १७ वर्षांत आपल्याकडे पाच-सहा वेळा कृषी वायद्यांवर बंदी घातली गेली आहे.
वार्षिक ४० टक्के नाशवंत शेतमाल किंवा अन्न या अकार्यक्षम आणि तोकडय़ा गोदाम आणि वाहतूक व्यवस्थेमुळे नाश पावते.
व्यापाऱ्यांना आपले नुकसान भरून काढणे शक्य होत असले तरी उत्पादकाला झालेले नुकसान भरून काढणे तुलनेने फारच कठीण असते.