दूमध्ये शिकण्याची, नवे अनुभव घेण्याची हीच रचना आहे. तीच लक्षात ठेवण्याचीही रचना आहे.
दूमध्ये शिकण्याची, नवे अनुभव घेण्याची हीच रचना आहे. तीच लक्षात ठेवण्याचीही रचना आहे.
असुरक्षिततेची भावना नैसर्गिक आहे. पण योग्य पद्धतीनं हाताळलं नाही, तर काही नकारात्मक भावना यातून निर्माण होतात
मनाविरुद्ध काही घडलं तर डोळ्यांत पाणी येतं. कोणाशी बोलावंसं वाटत नाही.
नवजात बालक जन्मापासून कान देऊन इतरांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असतं. तसंच ते संगीतही ऐकत असतं
नोकरी मिळवण्यासाठी किंवा व्यवसाय उभा करण्यापुरतं शिक्षण घ्यायचं, ही जुनी समजूत आहे
बागेत गेल्यावर कधी एकदा घसरगुंडीवरून घसरायला मिळतंय, असं त्यांना झालेलं असतं.
मुलांच्या अंगात जी प्रचंड ऊर्जा असते, ती ऊर्जा मैदानी खेळ न खेळल्यामुळे, घाम येईपर्यंत भरपूर हालचाल न झाल्यामुळे वापरली जात…
एक दिवस बालदिन साजरा करून दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी तो विसरण्यापेक्षा, मुलांना कायमस्वरूपी समजून घेण्यातून तो साजरा होईल.
जी माणसं किंवा संस्था मुलांच्या समवेत असतात, त्यांना या बालहक्कांची जाणीव असायला हवी.
आपल्या मुलांना ही अक्कल किंवा हे व्यवहारज्ञान यावं असं प्रत्येकच आईबाबांना वाटतं.
सुरुवातीला असं वाटतं की, काहीच धड होत नाही, सगळ्या गोष्टी हाताबाहेर जाताहेत; पण हळूहळू परिस्थिती सुधारते.