
आंतरराष्ट्रीय क्रिकेट २०२२ मध्ये एका भारतीय फलंदाजाने सर्वाधिक ७४ षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. ज्याने दोन टी-२० शतकदेखील झळकावली आहेत
क्रीडा जगतातल्या तुम्हाला माहिती असायलाच हव्यात अशा सर्व घडामोडी लोकसत्ताच्या स्पोर्ट्स डेस्कच्या माध्यमातून दिल्या जातात. क्रिकेट, टेनीस, फूटबॉल, बॅडमिंटन अशा विविध खेळांचं लाइव्ह कव्हरेज, विश्लेषण व विशेष लेख लोकसत्ताची स्पोर्ट्स टीम तुमच्यापर्यंत पोचवते. Follow us @LoksattaLive
आंतरराष्ट्रीय क्रिकेट २०२२ मध्ये एका भारतीय फलंदाजाने सर्वाधिक ७४ षटकार मारण्याचा विक्रम केला आहे. ज्याने दोन टी-२० शतकदेखील झळकावली आहेत
बीसीसीआयने महिला आयपीएलच्या २०२३-२७ हंगामासाठी मीडिया अधिकार मिळविण्यासाठी नामांकित कंपन्यांकडून निविदा प्रक्रियेद्वारे निविदा मागवल्या आहेत.
दोन्ही संघांमध्ये एकूण ४ सामने झाले आहेत, त्यापैकी ब्राझीलने ३ वेळा विजय मिळवला आहे, तर क्रोएशियाने विरोधी संघाला एकदा बरोबरीत…
दोन वेळेच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ग्रिनरला कैद्यांच्या देवाणघेवाणीच्या प्रक्रियेद्वारे व्हिक्टर बाउटच्या बदल्यात मुक्त करण्यात आले. या लेस्बियन खेळाडूच्या प्रकरणाची बरीच…
स्पेनच्या फुटबॉल फेडरेशन आरएफईएफने अधिकृत निवेदन जारी करून माहिती दिली आहे. एनरिकच्या जागी, २१ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक, लुईस दे ला…
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजपासून सुरु होणाऱ्या पहिल्या टी२० सामन्यात भारतीय महिला संघाचे विजयी सलामीचे लक्ष्य असेल. पण त्याआधी आम्हाला कमजोर समजू नका…
काही दिवसांपूर्वी पासून शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु आहेत. यावर शोएब मलिकने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
अबरार अहमदने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात ७ विकेट्स घेणारा पाकिस्तानचा तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्यामुळे इंग्लंडचा पहिला डाव २८१ धावांवर गुंडाळला
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भारताचा माजी वेगवान गोलंदाज यांच्याकडे दिली जाऊ शकते. बोर्ड लवकरच त्यांच्या नावाची घोषणा…
सोशल मीडियावर कबुतराचा डान्स लोकांना आकर्षित करत आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तसाच ब्राझीलच्या लहानग्याने डान्स…
इंग्लंडनंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. त्याचबरोबर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी अनुक्रमे भारत आणि पाकिस्तान आहे.
भारतीय संघाचे प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी दुखापतीमुळे बाहेर आहेत. त्यामुळे याचा फटका टीम इंडियाला सातत्याने बसत आहे.