पोलिसांनी कार्तिकची कसून चौकशी केली पण त्याचा कुठलाच सहभाग असल्याचे आढळून आले नाही
पोलिसांनी कार्तिकची कसून चौकशी केली पण त्याचा कुठलाच सहभाग असल्याचे आढळून आले नाही
वसई किल्ल्याच्या जेट्टीजवळील गाळात २६ जानेवारी रोजी एक नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले होते.
एक पोलीस कुटुंबही अमली पदार्थाच्या आहारी जाऊन उद्ध्वस्त झाल्याचे पत्रात म्हटले आहे.
वाढती वाहने ही समस्या असताना रस्त्यावरील बेवारस वाहने मोठी डोकेदुखी ठरली आहे.
‘संगर’ या कथासंग्रहाला विविध दहा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
पालघर जिल्हा अस्तित्वात येण्यापूर्वी ठाण्यात प्रादेशिक परिवहन कार्यालय होते.
शहरी भागातील एसटी सेवा बंद करण्याच्या एसटी महामंडळाच्या निर्णयाने मोठा पेच निर्माण झाला होता.
४०० वर्षांपासून मच्छीमारांच्या वसाहती तेथे आहेत.
काही वर्षांपूर्वी शासनाने स्पेशल टाऊनशिपचा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न केला होता.
एमएमआरडीएच्या आराखडय़ात मुंबईपासून विरापर्यंत मेट्रो प्रस्तावित करण्यात आलेली आहे.
येत्या २४ वर्षांत मुंबईची लोकसंख्या कमी होईल, असा आशावादही व्यक्त करण्यात आला आहे