
मुंडेपेक्षा भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देणे राष्ट्रवादीला सोयीचे असल्याने त्यांचा समावेश झाल्याचे मानले जात आहे.
मुंडेपेक्षा भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देणे राष्ट्रवादीला सोयीचे असल्याने त्यांचा समावेश झाल्याचे मानले जात आहे.
राज्यात शेतकरी आत्महत्यांचा आकडा वाढत असताना या वर्षी पीककर्ज वितरण प्रस्तावात कृषी कर्जाच्या तुलनेत ०.१० टक्के घट झाली असल्याची आकडेवारी…
पाणी नियोजनातील त्रुटी दूर करण्याचे कारण पुढे करुन शिवसेना ठाकरे गटाने घेतलेले ३४ दिवसाचे आंदोलन हे प्रश्न सोडवणुकीपेक्षाही संघटनात्मक मरगळ…
श्रीकृष्णाचं सुदर्शन, श्रीरामाचे धनुष्य, मारुतीची गदा, शंकराचं त्रिशूळ, खंडोबा आणि आई भवानीची तलवार, कोणाच्या हातात खड्ग, तर कोणी चक्रधारी. देवीदेवतांच्या…
जातनिहाय जनगणनेच्या कॉग्रेसच्या मागणीचे श्रेय पदरात पडावे म्हणून राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये जालना येथे एक मेळावा घेण्याच्या हालचाली सुरू करण्यात…
शिवसेनेतील फुटीनंतर संघटनात्मक दृष्ट्या विस्कळित झालेल्या शिवसेनेला बळ देण्यासाठी १६ मे रोजी पाणीप्रश्नावरून हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे.
एकीकडे भाषेबाबत आक्रस्ताळी भूमिका घेऊन राजकारण केले जात असताना भाषेवर प्रेम करणारी काही माणसे मात्र आपापल्या परीने शांतपणे भाषेसाठी काम…
अणुऊर्जा विभागातील तज्ज्ञास या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नेमण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनुषंगाने नुकतीच बैठक घेतली आहे.
सुयोग्य नियोजन आणि कार्यपद्धतीतील बदलामुळे प्रतिलिटर बिअर निर्मितीसाठी आता आठ लिटरऐवजी केवळ साडेतीन लिटर पाणी पुरेसे होत आहे.
शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने ‘ लाबाडानो पाणी द्या’ असे घोषवाक्य ठरवून पुढील महिनाभर जाब विचारणारे आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला…
‘काक’पुराण आणि त्याच्या रूढीचं वर्तमान समजून का घ्यायचं? कारण त्याच्याभोवती पारलौकिक तत्त्वज्ञानाची मिथकं गुंफली गेली आहेत. त्या मिथकांमध्ये आता कालानुरूपता…
वैजापूर तालुक्यातील विठ्ठल ढमाले पाटील यांच्यासह धोंदलगाव व परिसरातील शेतकरी खूश आहेत. कारण त्यांना आता दिवसा वीज मिळू लागली आहे.