माणसे सुखरुप सुरक्षित स्थळी आली आणि सगळ्यांनी ज्यांचं कौतुक केलं ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर. लढवय्या ही वृत्तीच असल्याने…
माणसे सुखरुप सुरक्षित स्थळी आली आणि सगळ्यांनी ज्यांचं कौतुक केलं ते म्हणजे धाराशिवचे खासदार ओम राजेनिंबाळकर. लढवय्या ही वृत्तीच असल्याने…
फुलांनी बहरलेला, उदअत्तरकापुराच्या गंधांनी दरवळणारा सणावारांचा काळ सुरू होत असताना, सुगंधांची बाजारपेठ आणि संस्कृतीतील त्यांच्या स्थानाविषयी…
मंत्रिमंडळ बैठकीतील काही निर्णयांचे आता प्रस्तावही वित्त विभागापर्यंत सादर होत नाहीत, एवढी असंवेदनशीलता राज्याच्या प्रशासनात आली असल्याने या बैठकांना अर्थ…
वातानुकूलित धान्य साठवणुकीचे सायलो, धान्य श्रेणी निर्धारणासाठी यंत्रणा आणि मालवाहतुकीची व्यवस्था आणि पेट्रोल पंप अशा सुविधा ४० कोटी रुपयांमधून उभ्या…
दोन वर्षांपूर्वी मंत्रिमंडळाने मंजूर केलेले ४६ हजार कोटींचे प्रकल्प कागदावरच, ‘अभासी पैसा आणि कागदी विकास’ असे त्याचे वर्णन केले जात…
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतदानाशी त्याचा संबंध जोडला जात आहे.
ठाण्यानंतर एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली ताकद वाढवत असल्याचे राजकीय चित्र निर्माण झाले आहे.
नव्या प्रकल्पामुळे दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न मिटू शकेल, असा दावा केला जात आहे. मात्र, ही योजना कशी करायची याचा तपशील…
मोठ्या शहराला वेठीस धरल्यावर आपल्या मागण्या मान्य करून घेता येतात, यास न्यायालयानेच वेसण घातली, हे बरे झाले. अन्यथा आंदोलनाची दिशाच…
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना मुंबईत दुसऱ्यांदा गुलाल उधळता आला. पहिल्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात आणि दुसऱ्यांदा फडणवीस यांना…
हैदराबाद व सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय नव्याने काढण्यात आला आहे. मात्र, अशा प्रकारे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्वीही मराठवाड्यात सुरू…
छत्रपती संभाजीनगर येथील ‘स्नेह सावली’ विशेष काळजी केंद्र हे या प्रश्नाच्या निराकरणाकडे टाकलेले एक आश्वासक पाऊल आहे…