
समूहातील जगण्याची रीत आणि शिस्त या दोन्हीसाठी परिपाठ आणि हरिपाठ आवश्यक मानायला हवा. हे सहभागाचं तत्त्वज्ञान जगण्याची रीत ठरवत नेणारं…
समूहातील जगण्याची रीत आणि शिस्त या दोन्हीसाठी परिपाठ आणि हरिपाठ आवश्यक मानायला हवा. हे सहभागाचं तत्त्वज्ञान जगण्याची रीत ठरवत नेणारं…
‘ विट्स’ प्रकरणामुळे शिरसाट यांच्या पायाभोवती बदनामाची गुंता सतत राहील, अशी तजवीज करण्यात आली असल्याचे चित्र राजकीय पटावर दिसत आहे.
देशमुख यांनी शासकीय कार्यालयात तर कराड यांनी त्यांच्या पक्ष कार्यालयात मदत वाटप केल्यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघातून केवळ १५०९ मतांनी निवडून आल्यानंतर तानाजी सावंत मतदारसंघात एकदाही फिरकलेच नाहीत.
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांत वाढ होत आहे. पवन ऊर्जा प्रकल्पासाठी अनेक कंपन्यांनी नोंदणी केली आहे. दुष्काळी असा शिक्का असणाऱ्या मराठवाड्यात ऊर्जेचे…
सर्वाधिक गुंतवणूक धाराशिव जिल्ह्यात असून, आतापर्यंत ३५८ पवनचक्क्या उभ्या राहिल्या आहेत. १ हजार २०० मेगावॉटचे काम सुरू असल्याची माहिती अपारंपरिक…
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पवन ऊर्जा प्रकल्पांमध्ये सरकार कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही, असा संदेश गेल्याने राज्यात…
राजस्थानातील कोटाच्या धर्तीवर लातूरमध्येही नीट किंवा जेईई परीक्षा देऊ पाहणाऱ्यांसाठीची फॅक्टरी एकदम जोमाने सुरू आहे. शिक्षणाच्या कंपनीकरणाचा हा रिपोर्ताज…
विडीचा कट्टा रोडावत गेला. आता ई सिगारेट आली आहे. धूम्रपान आणि त्याचा ‘आनंद’ देणारे हात मात्र अनेक वर्षे पिचलेलेच आहेत.
‘नीट’, जेईई’ची तयारी करून घेणाऱ्या शिकवणी वर्गांतील शिक्षकांमध्ये उत्तर भारतीयांचे प्राबल्य वाढलेले राज्यभर दिसून येते. त्यातही बिहारी शिक्षकांची संख्या अधिक…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठतील अनागाेंदी कारभाराच्या अनेक तक्रारी असून श्रेयांक कमी असणाऱ्या अपात्र विद्यार्थ्यासही पदवी प्रमाणपत्रे दिली गेली.
महिलाच शेतात सर्वाधिक राबतात, पतीने आत्महत्या केल्यानंतरही नेटाने घर सांभाळतात. असे असतानाही धोरण आखणीत त्यांचा सहभाग नगण्य का?