नांदेड, हिंगोली, जालना आणि लातूर या चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार लोकसभा निवडणूक लढवतात आणि आता या मतदारसंघात कार्यकर्त्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह…
नांदेड, हिंगोली, जालना आणि लातूर या चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार लोकसभा निवडणूक लढवतात आणि आता या मतदारसंघात कार्यकर्त्यांसमोर मोठे प्रश्नचिन्ह…
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात भाजप प्रचाराची मोहीम एमआयएएम म्हणजेच ‘मजलीस’ विरोधाची असेल अशी रणनीती ठरविण्यात आल्याचे संकेत गृहमंत्री अमित शहा यांनी…
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात गृहमंत्री अमित शहा यांची सभा होत असली तरी या जागेवरील आपला दावा शिवसेनेनेही सोडला नाही.
पुढील जवळपास दोन-अडीच महिने चालणाऱ्या लोकसभा निवडणुकीदरम्यान होणाऱ्या चलन वाहतुकीवर आता नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातील लिंगायत मतांवर प्रभाव असणाऱ्या बसवराज पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
‘सगेसोयरे’ शब्दाच्या आधारे करण्यात आलेल्या मसुद्यावर समाधान मानत वाशी येथे गुलाल उधळून परत आल्यानंतर जरांगे यांच्या कृतीविरोधात प्रतिक्रिया उमटत होत्या.
‘आता आपण उमेदवार पाडायचे’, असे राजकीय भाषण करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आता पवित्रा बदलला असल्याचे पहावयास मिळत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गंगापूर मतदारसंघ बांधणीच्या कामास लागलेले पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना राजकीय बळ देण्यासाठी शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील पडझड लक्षात घेता लातूरमध्ये जमलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी विलासराव देशमुख यांच्या आठवणी जागवल्या.
‘माधव’ सूत्रातून बांधणी करणाऱ्या भाजपला ‘मामुली’ मधील लिंगायत मतपेढी अधिक मजबूत करायची असल्याचे संकेत राजकीय पटलावर देण्यात आले आहेत.
बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यामागे थांबणारा मतदार राजकीय फाटाफुटीनंतर कोणाला कौल देतो, याचे विश्लेषण अनेक अंगाने होत असताना…
एक दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल या अपेक्षित निर्णयाबरोबरच नांदेड…