
एकात्मिक बालविकास योजना आणि सबला योजनेअंतर्गत घरपोच आहारपुरवठा करण्यासाठी निविदा काढताना राज्यात ५५३ विभागनिहाय प्रकल्प करण्याऐवजी ७२ विभाग करण्याचा निर्णय…
एकात्मिक बालविकास योजना आणि सबला योजनेअंतर्गत घरपोच आहारपुरवठा करण्यासाठी निविदा काढताना राज्यात ५५३ विभागनिहाय प्रकल्प करण्याऐवजी ७२ विभाग करण्याचा निर्णय…
आरोप झालेल्या मंत्र्यांच्या संख्येत वाढ ; नाराजीने सरकारच्या कामगिरीवर परिणाम?
पंकजा मुंडे या खासगी आमंत्रणावरून सिंगापूर येथे पाणी परिषदेसाठी गेल्या असून केंद्र सरकारची परवानगी देखील घेतली
शिधावाटप दुकानात आणि खुल्या बाजारात १२० रुपये किलोचाच दर
एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर महसूल खाते पाटील यांच्याकडे राहील.
राज्यातील शेतकऱ्यांकडे असलेली वीजबिलाची व्याजासह थकबाकी २१ हजार कोटी रुपयांवर गेली
राज्यात व महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी लक्ष दिलेले नाही.
शिवसेना-भाजपमधील तणाव कमालीचा वाढला असून, शिवसेनेकडून होत असलेल्या आंदोलनांमुळे भाजप अध्यक्ष अमित शहा संतापले आहेत.
सरकार आले म्हणून पक्ष वाढेल आणि पक्ष वाढल्याcने सरकारच्या यशाला झळाळी येईल, ही अपेक्षा दूरच राहिली आहे.
पंकजा मुंडे यांनी गुडे याचा आपल्याशी किंवा साखर कारखान्याशी कोणताही संबंध असल्याचा इन्कार केला आहे.