प्रतिकूल परिस्थिती असताना ग्राहकांना ताबा देण्यासाठी कंत्राटदारही कटिबद्ध आहेत.
प्रतिकूल परिस्थिती असताना ग्राहकांना ताबा देण्यासाठी कंत्राटदारही कटिबद्ध आहेत.
स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतर नवी मुंबई पालिका राज्यात अव्वल येत आहे.
नवी मुंबई पालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत असून ती पंधरा लाखांच्या घरात गेली आहे.
प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी नियंत्रण विभाग, वन, खारफुटी समिती, पर्यावरण आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीची आवश्यकता आहे.
नवी मुंबई पालिकेच्या खालापूर येथील मोरबे धरणातून सध्या दिवसाला ४५० दशलक्ष लिटर पाण्याचा उपसा केला जात आहे,
सिडकोने वन विभागाच्या खारफुटी विभागाला मागील आठवडय़ात २८१ हेक्टर कांदळवन क्षेत्र हस्तांतरित केले.
अचानक आलेल्या करोना साथीमुळे सरकारसह स्थानिक संस्थांच्या तिजोऱ्या खाली झालेल्या आहेत.
राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरणाला नुकतीच मान्यता दिली असून मुंबई महानगर प्रदेशात एकूण दीड हजार चार्जिग केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
डबे पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या अभियंत्याच्या साह्य़ाने तसेच दूरचित्र संवादाने हे काम काही प्रमाणात केले जात आहे.
येत्या काळात शहरात विद्युत वाहनांना चार्जिगची सुविधा सहज उपलब्ध होणार आहे.
पंधरा दिवसांनी एकदा ही गुरू-शिष्य भेट होणार असून गुरुजी घरी येणार म्हणून विद्यार्थी आपला गृहपाठ या कृती पुस्तिकेत लिहून ठेवणार…
शहर प्रकल्पासाठी जमिनी देणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी स्वस्थानी (इन सिटू) बांधलेली घरे कायम करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नुकत्याच झालेल्या नगरविकास विभागाच्या बैठकीत…